शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश

By admin | Updated: October 5, 2015 00:33 IST

आदिवासींना समाजाच्या ंमुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने राज्यातील २५ हजार ....

आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती : मोर्शी येथे आदिवासी उपविभागीय कार्यालयाची निर्मितीअमरावती : आदिवासींना समाजाच्या ंमुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने राज्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याची घोषणा आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी रविवारी वरुड येथील कृषी व संत्रा महोत्सवात केली. वरुड येथील कृषी व संत्रा महोत्सवात ते शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीश आत्राम, आ. अनिल बोंडे, आमदार राजू तोडसाम, नगराध्यक्ष रवी थोरात, आदिवासी समाज कार्यकर्ते कृष्णराव चव्हाण, आदिवासी उपायुक्त श्री तायडे, प्रकल्प अधिकारी रमेश मवाशी, जि.प. सदस्य अर्चना मुरुमकर, वरुड व मोर्शी तालुक्यातील आदिवासी सरपंच, उपसरपंच नगर परिषदेचे सदस्य उपस्थित होते.ना.सावरा म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी आदिवासी विकास विभागाव्दारे दजेर्दार शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेऊन सनदी अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावे. शैक्षणिकदृष्टया आदिवासी विद्यार्थी सक्षम होण्यासाठी वसतिगृहात विद्यार्थी क्षमता वाढविली आहे. आदिवासींच्या कल्याणार्थ आदिवासी विकास विभाग धारणी येथे कार्यान्वित आहे. आदिवासी विकास विभागाव्दारे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांंनी या योजनांची माहिती जाणून घ्यावात, असे आवाहन आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीश आत्राम यांनी केले. प्रास्ताविक आ. बोंडे यांनी केले. ते म्हणाले, खेड्यापाड्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी मुला-मुलींचे नवीन वसतिगृह मोर्शी येथे उभारण्याची मागणी त्यांनी मंत्र्यांना केली. खावटी कर्जाचा लाभ तसेच शबरी घरकूल योजनांचा लाभ एपीएल व बीपीएलधारक आदिवासी बांधवांना देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी मंत्र्यांना केली. कार्यकमाला मोर्शी -वरुड परिसरातील आदिवासी शेतकरी बांधव, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.