शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

अमरावती विद्यापीठावर अभाविपचा छात्रगर्जना मोर्चा; विविध मागण्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 13:58 IST

अ.भा. वि. परिषदेतर्फे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास विद्यापीठावर छात्रगर्जना मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: अ.भा. वि. परिषदेतर्फे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास विद्यापीठावर छात्रगर्जना मोर्चा काढण्यात आला.विद्यार्थ्यांचे हित साधणाऱ्या अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.या मागण्यांमध्ये कोविड १९ मुळे रद्द करण्यात आलेल्या परिक्षांचे शुल्क परत करण्यात यावे, प्रवेश प्रक्रिया शुल्कात शिकवणी शुल्क वगळता बाकी शुल्क माफ करण्यात यावे, विद्यार्थ्यांना वार्षिक शुल्क भरण्यास चार टप्पे देण्यात यायवे, बढती दिलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनाची सोय करून देण्यात यावी. बॅकलॉग परिक्षेबाबत विद्यापीठाने आपली भूमिका स्पष्ट करावी, विद्यार्थी प्रवेशाचा कोटा वाढवून द्यावा, अशा स्वरुपाच्या अनेक मागण्या या विद्यार्थी संघटनेने केल्या आहेत.या मोर्चाला विद्यापीठाबाहेरच अडवण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी तेथेच घोषणा दिल्या.

टॅग्स :agitationआंदोलन