शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

९० टक्के शेतकऱ्यांचा ‘ई-पीक पाहणी’कडे कानाडोळा

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 11, 2023 16:37 IST

शासन योजनांच्या लाभासाठी नोंद आवश्यक, १५ सप्टेंबर डेडलाइन

अमरावती : शासनाच्या विविध योजनांसाठी पिकपेऱ्याची ऑनलाइन नोंद आवश्यक आहे. यासाठी जमाबंदी विभागाने यासंबंधीच्या ॲपने नवे व्हर्जन उपलब्ध केलेले आहे. यंदाच्या हंगामात १ जुलैपासून या नोंदीला सुरुवात झाली असली तरी दीड महिन्यात ५१,७१६ म्हणजेच फक्त १० टक्के शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केलेली आहे.

अद्याप ४.६२ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन पीकपेरा नोंदणीकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते. शासनाने यासाठी शेतकऱ्यांना १५ सप्टेंबर ही मुदत दिलेली आहे. अद्याप एक महिना बाकी आहे. या अवधीनंतर मात्र संबंधित तलाठी यांच्याद्वारा पीकपेऱ्याची ॲपद्वारे नोंद घेणार असल्याचे महसूल विभागाने सांगितले.

जिल्ह्यात ५,१३,६४२ शेती खाते महसूल विभागाकडे नोंद आहे. यामध्ये खरीप हंगामात पेरणीक्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांद्वारा ई-पीक पाहणीद्वारे पीकपेऱ्याची नोंद करणे आवश्यक आहे. शासनाच्या कृषीविषयक योजना, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान आदी सर्व प्रकारात ऑनलाइन पीकपेऱ्याच्या नोंदीची पडताळणी करण्यात येते. त्यामुळे अशा प्रकरणात शेतकऱ्यांद्वारे पीकपेरा नोंद नसल्यास शेतकरी शासन लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCropपीकFarmerशेतकरी