शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पाच ग्रा.पं.ची निवडणूक घोषित

By admin | Updated: March 13, 2016 00:05 IST

जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदाची निवडणूक ....

आचारसंहिता लागू : १७ ला मतदान, १८ एप्रिल रोजी मतमोजणीअमरावती : जिल्ह्यात मे ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदाची निवडणूक आयोगाने शुक्रवारी उशिरा जाहीर केली. या निवडणुकांसाठी १७ एप्रिल रोजी मतदान व १८ ला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी शुक्रवार १८ मार्चच्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे. अमरावती तालुक्यामधील रोहणखेड व उंबरखेड तसेच तिवसा तालुक्यामधील आखतवाडा, कवाडगव्हाण व घोटा या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व चिखलदरा तालुक्यामधील सोनापूर, टेंभूरसोडा, हतरू, रुईपठार, चिंचखेड, रायपूर, माखला, खिरपानी, सोमठाना खुर्द, अढाव, आमझरी, काकदरी, तिवसा तालुक्यामधील सार्सी, अनकवाडी, दुर्गवाडा, मोर्शी तालुक्यातील वणी, गोराळा, बेलोना, शिरुर, मायवाडी, नशिरपूर, लिहिदा, भाईपूर, पोरगव्हाण, चिंचोली गवळी, मनीमपूर, चांदूरबाजार तालुक्यातील गोविंदपूर, कल्होडी, खरपी, मासोद, मिर्झापूर, तळणीपूर्णा, धानोरापूर्णा, चांदूररेल्वे तालुक्यांमधील कळमगाव, पाथरगाव आदी ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पदासाठी ही निवडणूक होत आहे. ३० दिवसांत खर्च सादर करणे बंधनकारकअमरावती : तालुक्यामधील बोरगाव धर्माळे, कुंड सर्जापूर, माहुली जहागीर, सावर्डी, काटआमला, वरूड तालुक्यामधील गणेशपूर, बेनोडा, धारणी तालुक्यामधील कुसमकोट, विरोटी, सावलीखेडा, रेहट्या, नांदुरी, खाऱ्याटेंभरू, चटवाबोळ, कुटंगा, सुसर्दा, कारादा, दादरा, हिराबंबई, काटकुंभ, अचलपूर तालुक्यातील निमदरी, बेलखेडा, पिंपळखुटा, भातकुली तालुक्यामधील बैलमारखेडा, मार्की, वातोडा, म्हैसपूर, कुमागड, धामणगाव रेल्वे तालुक्यामधील जळगाव, निंबोली, कळासी, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा शिक्रा, दर्यापूर तालुक्यातील घोडचंदी, घडा, जसापूर, सुरळी, चंद्रपूर, उमरी, पिंपळखुटा व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली खुर्द, चिंचोली बु., खोडगाव या ७९ ग्रामपंचायतींच्या १०९ रिक्त सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतीसाठी संबंधित परिक्षेत्रात शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्जासह पूर्ण निवडणूक प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने राबविण्यात येणार आहे व उमेदवारांना जंगम मालमत्ता, दोषसिद्धीनंतर झालेली शिक्षा व शिक्षण इत्यादीबाबत घोषणापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे घोषणापत्र घेण्याविषयी सूचना आयोगाने दिल्या आहेत. निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनासुद्धा दैनंदिन खर्चाचा हिशोब निवडणूक निकाल जाहिर झाल्याच्या ३० दिवसाचे आत दाखल करणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)