शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पोटात आग, जमिनीच्या अन् शेतकऱ्याच्याही; चांदूरबाजार वगळता १३ तालुक्यात ४२ टक्के कमी पाऊस

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 5, 2023 16:33 IST

पाणीटंचाईची शक्यता

अमरावती : साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने जमिनीचे पुनर्भरण होऊन भूजलपातळीत वाढ होत असते. यंदा मात्र याचे उलट स्थिती आहे. ८५ टक्के पावसाळा संपला असतांना जिल्ह्यात सरासरीच्या ४२ टक्के पावसाची तूट आहे. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा असून चांदूरबाजार तालुका वगळता अन्य १३ तालुक्यात पाणीटंचाईची शक्यता आहे.

गतवर्षी मेळघाट वगळता सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली होती. त्यामुळे जमिनीचे पुनर्भरण झाल्याने चार वर्षात भूजलस्तरात पहिल्यांदा समाधानकारक वाढ झाली जून महिन्यात जिल्ह्यात पाच वर्षाचे तुलनेत सरासरी ०.६५ मीटर भूजलात वाढ झाली होती. यामध्ये चांदूरबाजार तालुक्यात भूजलाच्या पातळीत सर्वाधिक ३.१० मीटर वाढ नोंदविण्यात आलेली होती. यंदा मात्र विपरीत स्थिती आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसCropपीकFarmerशेतकरीAmravatiअमरावती