शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

३२ पुनर्वसितांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:54 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सोमठाणा बु. येथे पुनर्वसितांनी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांवर जीवघेणी हल्ले केल्याप्रकरणी चिखलदरा ठाण्यात ३२ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविले आहे. गावकऱ्यांकडून कुऱ्हाडी, विळे, लोखंडी साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मेळघाट व्याघ्रचे क्षेत्रसंचालक एम.एस.रेड्डी यांनी दिली.

ठळक मुद्देआरोप : वनाधिकाºयांवरील हल्ला प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सोमठाणा बु. येथे पुनर्वसितांनी वनाधिकारी, कर्मचाऱ्यांवर जीवघेणी हल्ले केल्याप्रकरणी चिखलदरा ठाण्यात ३२ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविले आहे. गावकऱ्यांकडून कुऱ्हाडी, विळे, लोखंडी साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मेळघाट व्याघ्रचे क्षेत्रसंचालक एम.एस.रेड्डी यांनी दिली.अकोट वन्यजीव अभयारण्यांतर्गत आठ गावांचे पुनर्वसन केले. मात्र, २५ डिसेंबर रोजी अवैधरीत्या अतिसंरक्षित क्षेत्रात वनांमध्ये प्रवेश करून त्यांनी मूळ गावात ठिय्या मांडला. सोमठाणा बु. येथील पुनर्वसित गावात गावकऱ्यांनी अवैधरीत्या पाळीव प्राणी आणल्याची माहिती वनविभागाला मिळताच त्यांना बाहेर काढण्यास गेलेले वनाधिकारी, कर्मचाऱ्यांवर जीवघेणी हल्ला चढविला.नागरतास येथे रविवारी पाणवठ्याजवळ रानगवा मृतावस्थेत आढळला. विषप्रयोगाने तो मारला गेला, असा कयास आहे. हे कृत्य अवैधरित्या जंगलात प्रवेश केलेल्या गावकऱ्यांनी केले असावे, असा अंदाज वनविभागाचा आहे. त्यानंतर विशेष संरक्षण दलाने धारगड, गुल्लरघाट, बारूखेडा, नागरतास येथे सर्च आॅपरेशन राबविले. गावकऱ्यांकडून कुऱ्हाडी, विळे, घमेले, पावडे, सळाखी जप्त केले.