शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कर्ज, रूपांतरणाला ३० जुलै ‘डेडलाईन’

By admin | Updated: July 26, 2015 00:36 IST

उशिरा पावसामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. या आठवड्यात सलग चार दिवस पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असताना त्याला बँकेच्या कर्जाची आवश्यकता आहे.

जिल्हा प्रशासनाची दखल : बँकांचा आखडता हात, शेतकरी अडचणीतअमरावती : उशिरा पावसामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. या आठवड्यात सलग चार दिवस पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असताना त्याला बँकेच्या कर्जाची आवश्यकता आहे. मात्र, जुन्या कर्जाच्या पुनर्गठनाअभावी नव्याने कर्ज मिळण्याच्या प्रक्रियेत बाधा येत आहे. जिल्हा बँकेसह काही राष्ट्रीयीकृत बँका टाळाटाळ करीत असल्याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली व तत्काळ कर्जाचे रुपांतरण व कर्जवाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात २०१४-१५ या खरीप हंगामासाठी १ लाख २० हजार ५६० शेतकऱ्यांना ११२० कोटी ३६ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले. यापैकी ७० टक्के शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला आहे. गतवर्षी वाटप झालेल्या पीककर्जापैकी ४५ हजार ८४६ शेतकऱ्यांचे ४०४ कोटी २३ लाख रूपयांच्या कर्ज रुपांतरणास पात्र असताना २४ जुलै अखेर ३९ हजार ९४७ शेतकऱ्यांचे ३४६ कोटी ३० लाख रूपयांच्या कर्जाचे रुपांतरण करण्यात आले आहे. ही टक्केवारीची सरासरी ८६ इतकी आहे. यंदा २४ जुलैअखेर १ लाख ३१ हजार ७४२ खातेदारांना १२०५ कोटी ६७ लाख रूपयांचे कर्जवाटप केले आहे. ही टक्केवारी ७१ टक्के इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्जवाटपाचे उद्दिष्ट्यदेखील अधिक असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल.(प्रतिनिधी)