शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

२७३ शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग सुकर!

By admin | Updated: May 3, 2016 00:30 IST

मेळघाटात कार्यरत असलेल्या २७३ शिक्षकांच्या अन्यत्र बदल्यांचा मार्ग सुकर बनण्याचे संकेत आहेत.

प्राथमिक शिक्षणाधिकारी सकारात्मक : आज सीईओंना भेटणार

अमरावती : मेळघाटात कार्यरत असलेल्या २७३ शिक्षकांच्या अन्यत्र बदल्यांचा मार्ग सुकर बनण्याचे संकेत आहेत. सोमवारी मेळघाटातील शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांची भेट घेवून २७३ शिक्षकांना बदलीबाबतचे आदेश देण्याची विनंती केली. सन २००३-०४ पासून मेळघाटात कार्यरत असलेल्या तथापि २७३ शिक्षकांना २०१५-१६ च्या बदलीच्या सेवाज्येष्ठता यादीमध्ये समाविष्ट करावे, अशी विनंती विनोद राठोड यांच्यासह लखन जाधव, विष्णू आडे, राहुल ब्राह्मण आदींनी पानझाडे यांच्याकडे केली. या २७३ शिक्षकांपैकी बरेच शिक्षक आंतरजिल्हा बदलीपात्र आहेत. त्या शिक्षकांना आता आतंरजिल्हा बदली करण्यास अडचण निर्माण होणार नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी सकारात्मक या २७३ शिक्षकांना यावर्षीच्या बदली प्रक्रियेत सामावून घेऊन अन्य बारा तालुक्यांत कोठेही बदलून जाता येणार आहे, असा दावा विनोद राठोड यांनी केला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनासोबत याचिका क्र. ३२७८/२०१० उच्च न्यायालयाची प्रतही देण्यात आली आहे. या न्यायालयीन याचिकेमुळे बदलीपात्र शिक्षकांचे आदेश देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)