शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

कत्तलीसाठी जाणाऱ्या २६ जनावरांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:58 PM

अमरावती नागपूर महामार्गावर कारवाई करीत तिवसा पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या २६ जनावारांसह ५७ गोवंशांना जीवदान दिले.

ठळक मुद्देतिवसा पोलिसांची कारवाई

आॅनलाईन लोकमततिवसा : अमरावती नागपूर महामार्गावर कारवाई करीत तिवसा पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या २६ जनावारांसह ५७ गोवंशांना जीवदान दिले. ही कारवाई तिवसा पेट्रोल पंपाजवळ सोमवारी करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. नव्या वर्षातील ही पहिली मोठी कारवाई आहे.प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथून अमरावती मार्गे जाणारा ट्रक क्रमाकं एचआर ७३/०९८५ मधून जनावरांची वाहतूक केली जात होती. माहिती मिळताच तिवस्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढोकने, पीएसआय शीतल खोब्रागडे यांच्यासह दीपक सोनारेकर, मिनेश खांडेकर, किसन धुर्वेसह यांनी तिवसा पेट्रोल पंप जवळ नाका बंदी केली. ट्रकला ताब्यात घेतले. ट्रकमध्ये ५७ जनावरे आढळून आली. यातील २६ जानावरे कत्तलीसाठी जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. नजीकच्या केकतपूर गोरक्षणा जनावरांना पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेख रईउद्दिन शेख राव उद्दिन (२८), सईद खान सफूर खान (३२), मो.अस्लम. मो अजगर (२७, तिघेही रा. विदिशा मध्यप्रदेश) यांना अटक करून त्यांच्यावर गोहत्या प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंद केला.