शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी, सुलतानी संकटाचे १० हजार बळी दुर्लक्षित; संघर्षावर नैराश्य भारी, पश्चिम विदर्भातील वास्तव

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 21, 2023 14:53 IST

आतापर्यंत १९४०७ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू

अमरावती : पश्चिम विदर्भात सन २००१ पासून सुरु झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेल नाही, आतापर्यंत १९४०७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी ९०७७ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आतापर्यंत १०१४१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्याने त्यांना शासन मदत मिळाली नसल्याचे वास्तव आहे. याशिवाय १८९ शेतकरी आत्महत्यांची अद्याप चौकशी करण्यात न आल्याने प्रलंबित आहेत.

राज्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्या प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील १३ जिल्हे शेतकरी आत्महत्याप्रवण आहेत. या सर्व जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी कार्यालयातया अनुषंगाने कक्ष सुरु करण्यात आलेले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारी, वसुलीचा तगादा, मुलिंचे लग्न याशिवाय अन्य कारणांनी नैराश्य येऊन शेतकरी मृत्यूचा घोट घेत आहेत.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात व त्याही अमरावती जिल्ह्यात होत आहे. विभागात २०२३ च्या सहा महिन्यात तब्बल ५४२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये २२७ प्रकरणे शासन मदतीला प्राप्त ठरली आहे. याशिवाय १३५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. अद्याप १८० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा अहवाल आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीDeathमृत्यूAmravatiअमरावती