शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

अस्मानी, सुलतानी संकटाचे १० हजार बळी दुर्लक्षित; संघर्षावर नैराश्य भारी, पश्चिम विदर्भातील वास्तव

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 21, 2023 14:53 IST

आतापर्यंत १९४०७ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू

अमरावती : पश्चिम विदर्भात सन २००१ पासून सुरु झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेल नाही, आतापर्यंत १९४०७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी ९०७७ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आतापर्यंत १०१४१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्याने त्यांना शासन मदत मिळाली नसल्याचे वास्तव आहे. याशिवाय १८९ शेतकरी आत्महत्यांची अद्याप चौकशी करण्यात न आल्याने प्रलंबित आहेत.

राज्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्या प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील १३ जिल्हे शेतकरी आत्महत्याप्रवण आहेत. या सर्व जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी कार्यालयातया अनुषंगाने कक्ष सुरु करण्यात आलेले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारी, वसुलीचा तगादा, मुलिंचे लग्न याशिवाय अन्य कारणांनी नैराश्य येऊन शेतकरी मृत्यूचा घोट घेत आहेत.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात व त्याही अमरावती जिल्ह्यात होत आहे. विभागात २०२३ च्या सहा महिन्यात तब्बल ५४२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये २२७ प्रकरणे शासन मदतीला प्राप्त ठरली आहे. याशिवाय १३५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. अद्याप १८० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा अहवाल आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीDeathमृत्यूAmravatiअमरावती