शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून बांधले १४ बंधारे

By admin | Updated: May 25, 2016 00:35 IST

श्रमदानातून जगंलात १४ बंधारे बांधून वन्यप्रेमींनी वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करून दिली.

वन्यप्रेमींचे पाऊल : वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबलीअमरावती : श्रमदानातून जगंलात १४ बंधारे बांधून वन्यप्रेमींनी वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करून दिली. जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेच्या ४० वन्यप्रेंमीने जलमित्र बनून हे पाऊल उचलल्याने उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भंटकती थांबल्याचे अनुभवास आले. उन्हाळ्यात शहरातील नागरिक पाण्याचे सोय करून घेऊ शकतात. मात्र, प्रश्न पडतो जगंलातील वन्यप्राण्यांनाच. जगंलात पाण्याची कमतरता भासल्यास हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वाटचाल करतात. अशावेळी मानव व वन्यप्राणी संघर्ष उदभवू शकतो. मात्र, जर जगंलात वन्यप्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास ते शहराकडे येण्याची शक्यता कमी असते. वन्यप्राण्यांना जंगलात पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केली आहेत. मात्र, वन्यप्राण्यांना आणखी मुबलक पाण्याची गरज भासू शकते. उन्हाळ्यात पोहरा-चिरोडी जंगलातील पाण्याचे संकट बघता संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या परवानगीने बंधारे बांधण्यास सुरुवात केली होती. केवळ दोन महिन्यांत श्रमदानातून १४ बंधारे बांधण्यात आल्याने यामध्ये आजही पाणीसाठा उपलब्ध आहे. शिकार व अपघात कमी झालेत. त्यातच वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. 'लोकमत'ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानातून अनेकांनी प्रेरणा घेतली आहे. या प्रेरणातून जलमित्र ठरलेले संस्था अध्यक्ष सागर मैदानकर, राम खरबडे, मिलिंद वानखडे, बहादेकर, अमित मस्करे, अमेय परांजपे, प्रमोद सावरकर, राजू विघे, आदित्य कर्दुल्कर, आशिष ढाकुलकर, सचिन कापसे, सुश्रुत चौधरी, पराग पनपालिया, योगेश दंडाळे, शुभम गायकवाड यांनी हे बंधारे बांधून वन्यप्राण्यांची तृष्णातृप्तीची सोय केली आहे. (प्रतिनिधी)