शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
3
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
4
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
5
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
6
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
7
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
8
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
9
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
11
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
13
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
14
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
15
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
16
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
17
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
18
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
19
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
20
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

श्रमदानातून बांधले १४ बंधारे

By admin | Updated: May 25, 2016 00:35 IST

श्रमदानातून जगंलात १४ बंधारे बांधून वन्यप्रेमींनी वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करून दिली.

वन्यप्रेमींचे पाऊल : वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबलीअमरावती : श्रमदानातून जगंलात १४ बंधारे बांधून वन्यप्रेमींनी वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करून दिली. जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेच्या ४० वन्यप्रेंमीने जलमित्र बनून हे पाऊल उचलल्याने उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भंटकती थांबल्याचे अनुभवास आले. उन्हाळ्यात शहरातील नागरिक पाण्याचे सोय करून घेऊ शकतात. मात्र, प्रश्न पडतो जगंलातील वन्यप्राण्यांनाच. जगंलात पाण्याची कमतरता भासल्यास हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वाटचाल करतात. अशावेळी मानव व वन्यप्राणी संघर्ष उदभवू शकतो. मात्र, जर जगंलात वन्यप्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास ते शहराकडे येण्याची शक्यता कमी असते. वन्यप्राण्यांना जंगलात पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केली आहेत. मात्र, वन्यप्राण्यांना आणखी मुबलक पाण्याची गरज भासू शकते. उन्हाळ्यात पोहरा-चिरोडी जंगलातील पाण्याचे संकट बघता संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या परवानगीने बंधारे बांधण्यास सुरुवात केली होती. केवळ दोन महिन्यांत श्रमदानातून १४ बंधारे बांधण्यात आल्याने यामध्ये आजही पाणीसाठा उपलब्ध आहे. शिकार व अपघात कमी झालेत. त्यातच वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. 'लोकमत'ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानातून अनेकांनी प्रेरणा घेतली आहे. या प्रेरणातून जलमित्र ठरलेले संस्था अध्यक्ष सागर मैदानकर, राम खरबडे, मिलिंद वानखडे, बहादेकर, अमित मस्करे, अमेय परांजपे, प्रमोद सावरकर, राजू विघे, आदित्य कर्दुल्कर, आशिष ढाकुलकर, सचिन कापसे, सुश्रुत चौधरी, पराग पनपालिया, योगेश दंडाळे, शुभम गायकवाड यांनी हे बंधारे बांधून वन्यप्राण्यांची तृष्णातृप्तीची सोय केली आहे. (प्रतिनिधी)