शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

देशात १२ वर्षांत वाघाच्या हल्ल्यात १३५० मृत्यू; एकट्या विदर्भात ३० वाघांचा मुक्त संचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:32 IST

जागतिक व्याघ्र दिन विशेष : ५०% मृत्यू प्रकल्पाबाहेरील

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जगात वाघांच्या संख्येत भारत अव्वल स्थानी असला, तरी व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांच्या संवर्धनासाठी फारशा उपाययोजना होताना दिसत नाहीत. देशात २०१२ ते २०२४ यादरम्यान १३५० ताांचा मृत्यू झाला असून, यात ५० टक्के मृत्यू हे प्रकल्पाबाहेरील असल्याची नोंद राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडे आहे. देशातील ५८ व्याघ्र प्रकल्पांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाघांच्या संख्येमुळे प्रकल्पाच्या सीमा कमी पडू लागल्या. परिणामी प्रकल्पाबाहेर वाघांचा मुक्त संचार अलीकडे सर्वसाधारण झाला आहे. त्यातूनच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

राज्यात ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा, पेंच, मेळघाट, बोर व सह्याद्री, असे सहा व्याघ्घ्र प्रकल्प आहेत. तर ४८ अभयारण्ये असून, ४ संवर्धन राखीव क्षेत्र आहेत. व्याघ्र प्रकल्पात जागा अपुरी पडत असल्याने वाघांनी नवा कॉरिडॉर शोधला असून, नजीकच्या राखीव क्षेत्रात मुक्काम चालविला आहे. एकट्या विदर्भात ३० वाघांचा राखीव क्षेत्रात मुक्त संचार आहे. वाघांच्या सुरक्षिततेसाठी रक्षकांची नियमित गस्त, मॉनिटरिंग सुरूच असते, अशी माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आदर्श रेड्डी यांनी दिली. 

सर्वाधिक मृत्यू कुठे ?मध्य प्रदेश - ३५५महाराष्ट्र - २६१कर्नाटक - १७९उत्तराखंड - १३२तामिळनाडू - ८९आसाम - ८५केरळ - ७६उत्तर प्रदेश - ६७राजस्थान - ३६बिहार - २२आंध्र प्रदेश - १४प. बंगाल - १३ओडिशा - १३गोवा - ४नागालैंड, दिल्ली - प्रत्येकी २

टॅग्स :AmravatiअमरावतीTigerवाघ