शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
2
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
3
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
5
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
6
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
7
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
8
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
9
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
10
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
11
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
12
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
13
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
14
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
15
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
16
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
17
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
18
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
19
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
20
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी

देशात १२ वर्षांत वाघाच्या हल्ल्यात १३५० मृत्यू; एकट्या विदर्भात ३० वाघांचा मुक्त संचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:32 IST

जागतिक व्याघ्र दिन विशेष : ५०% मृत्यू प्रकल्पाबाहेरील

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जगात वाघांच्या संख्येत भारत अव्वल स्थानी असला, तरी व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांच्या संवर्धनासाठी फारशा उपाययोजना होताना दिसत नाहीत. देशात २०१२ ते २०२४ यादरम्यान १३५० ताांचा मृत्यू झाला असून, यात ५० टक्के मृत्यू हे प्रकल्पाबाहेरील असल्याची नोंद राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडे आहे. देशातील ५८ व्याघ्र प्रकल्पांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाघांच्या संख्येमुळे प्रकल्पाच्या सीमा कमी पडू लागल्या. परिणामी प्रकल्पाबाहेर वाघांचा मुक्त संचार अलीकडे सर्वसाधारण झाला आहे. त्यातूनच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

राज्यात ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा, पेंच, मेळघाट, बोर व सह्याद्री, असे सहा व्याघ्घ्र प्रकल्प आहेत. तर ४८ अभयारण्ये असून, ४ संवर्धन राखीव क्षेत्र आहेत. व्याघ्र प्रकल्पात जागा अपुरी पडत असल्याने वाघांनी नवा कॉरिडॉर शोधला असून, नजीकच्या राखीव क्षेत्रात मुक्काम चालविला आहे. एकट्या विदर्भात ३० वाघांचा राखीव क्षेत्रात मुक्त संचार आहे. वाघांच्या सुरक्षिततेसाठी रक्षकांची नियमित गस्त, मॉनिटरिंग सुरूच असते, अशी माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आदर्श रेड्डी यांनी दिली. 

सर्वाधिक मृत्यू कुठे ?मध्य प्रदेश - ३५५महाराष्ट्र - २६१कर्नाटक - १७९उत्तराखंड - १३२तामिळनाडू - ८९आसाम - ८५केरळ - ७६उत्तर प्रदेश - ६७राजस्थान - ३६बिहार - २२आंध्र प्रदेश - १४प. बंगाल - १३ओडिशा - १३गोवा - ४नागालैंड, दिल्ली - प्रत्येकी २

टॅग्स :AmravatiअमरावतीTigerवाघ