शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

१२ गावांना सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: July 26, 2015 00:36 IST

दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शेती व पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या बगाजी सागर धरणात ७३़७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून शुक्रवारी रात्रीपासून या धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत.

बागाजी सागरचे दरवाजे उघडले : ३३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग धामणगाव रेल्वे : दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शेती व पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या बगाजी सागर धरणात ७३़७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून शुक्रवारी रात्रीपासून या धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. त्यातून ३३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ दरम्यान, धामणगाव तालुक्यातील १२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़निम्न लोअर वर्धा अंतर्गत बगाजी सागर धरणाची मुहूर्तमेढ १९७६ मध्ये रोवण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील सात व वर्धा जिल्ह्यातील २९ गावांचे पुनर्वसन करण्यात आले़ ३१ दरवाजे असलेल्या या धरणात २५३़१७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे़ सध्या या धरणात ७३़७ दलघनमीटर पाणी आहे़ गेल्या २४ तासांत या धरण क्षेत्रात ४० मि.मी. पाऊस कोसळला. मध्यप्रदेशात पडणाऱ्या पावसामुळे चार दिवसात २८ सें.मी.ने पाण्याची पातळी वाढली आहे़ शुक्रवारी रात्रीपासून या धरणाचे तीन दरवाजे उघडले होते़ त्यानंतर रात्री झालेल्या पावसानंतर पुन्हा दोन असे एकूण पाच दरवाजे उघडण्यात आलीत़ आगामी २४ तासांत या भागात संततधार पाऊस पडला आणि पाण्याची पातळी वाढली तर कोणत्याहीक्षणी धरणाचे अन्य दरवाजे उघडण्यात येतील, असे कार्यकारी अभियंता गावंडे यांनी सांगितले़ तालुक्यातील १२ गावे वर्धा नदी काठी असल्याने ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी, यासाठी दवंडी दिल्याचे तहसीलदार श्रीकांत घुगे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)