शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

दसऱ्यापूर्वी मिळणार आंबिया बहराचे १०.७१ कोटी, फळपीक विम्यासाठी शासन हिस्सा जमा

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 10, 2023 23:46 IST

चार महिन्यांपासून ३,१५६ शेतकरी प्रतीक्षेत

गजानन मोहोड, अमरावती: शासन हिस्सा जमा नसल्याने विमा कंपनीद्वारा चार महिन्यांपासून आंबिया बहराचा विमा रखडला होता. आता सोमवारी ६३.९८ कोटींचा शासन हिस्सा जमा झालेला आहे. त्यामुळे ३,१५६ संत्र्यासह फळ उत्पादकांना परतावा मिळणार आहे. दोन आठवड्यांत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ मध्ये आंबिया बहरासाठी जिल्ह्यातील ३,५५७ संत्रा, मोसंबी, केळी उत्पादकांनी फळ विमा शेतकऱ्यांनी काढलेला होता. पिकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल, यासाठी शेतकऱ्यांनी पाच टक्के याप्रमाणे हेक्टरी १२ हजार रुपये भरून आंबिया बहराचे ३,३२० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केल होते. यासाठी कंपनीकडे १३.९३ कोटींचा प्रीमियम जमा झाले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी