शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कारच्या अपघातात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 18:15 IST

मयुर देशमूख हे कारमधून बाहेर फेकल्या गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

अकोला : खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गौरक्षण रोडवरील चार बंगल्याच्या बाजुलाच कारच्या  अपघातात एक युवक ठार झाल्याची घटना रविवारी रात्री उशीरा घडली. या अपघातात कारमधील दोघे जन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.गौरक्षण रोडवरील मलकापूर येथील रहिवासी मयुर जयप्रकाश देशमुख व त्यांचे दोन मीत्र भरधाव जात असतांना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने चार बंगला परिसरात भिषन अपघात झाला. या अपघातात मयुर देशमूख हे कारमधून बाहेर फेकल्या गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर त्यांचे मीत्र आंबेकर व तीसरा मीत्र सावदेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या ठिकाणी हा दुसरा भिषन अपघात असल्याची माहिती असून यापुर्वी एका युवकाचा दुचाकीवर अपघात झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात