शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

युवक काँग्रेसच्या निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 18:54 IST

अकोला - युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर 2 ते 15 आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

अकोला - युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर 2 ते 15 आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सागर कावरे यांच्या वतीने निबंध स्पर्धा घेण्यात आली.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून यामध्ये युवक काँग्रेस अकोला महानगर च्या वतीने 13 आॅक्टोंबर रोजी निबंध स्पधेर्चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेमध्ये शहरातील शिवाजी माध्यमिक शाळा, जागृती विद्यालय, न्यु इंग्लिश, शिवाजी टाउन शाळा, ज्योती विद्यालय, बाल शिवाजी शाळा, सावित्रीबाई फुले या शाळेसह जिल्ह्यातील शाळांच्या साडेतीनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर निबंध स्पर्धेस प्रारंभ झाला. महात्मा गांधी यांच्या विचारांचा आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या स्पधेर्चे आयोजन केल्याची माहिती सागर कावरे यांनी दिली. स्पर्धेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध गटांमध्ये पारितोषिक देण्यात आले. यासोबतच सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन प्रदेश सचिव सागर कावरे पाटील, अंशुमन देशमुख यांनी केले होते. यावेळी गोपाल सांगूनवेढे, विलास तायडे, फैसल खान, अभिलाष तायडे, शेख कलीम, भूषण चतरकर, अभय टाले, मोहम्मद शारीक, निखिल पडघन, मुन्ना नहाटे, फरहान इर्शाद खान यांनी निबंध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेस