शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

युवक काँग्रेसच्या निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 18:54 IST

अकोला - युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर 2 ते 15 आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

अकोला - युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर 2 ते 15 आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सागर कावरे यांच्या वतीने निबंध स्पर्धा घेण्यात आली.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून यामध्ये युवक काँग्रेस अकोला महानगर च्या वतीने 13 आॅक्टोंबर रोजी निबंध स्पधेर्चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेमध्ये शहरातील शिवाजी माध्यमिक शाळा, जागृती विद्यालय, न्यु इंग्लिश, शिवाजी टाउन शाळा, ज्योती विद्यालय, बाल शिवाजी शाळा, सावित्रीबाई फुले या शाळेसह जिल्ह्यातील शाळांच्या साडेतीनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर निबंध स्पर्धेस प्रारंभ झाला. महात्मा गांधी यांच्या विचारांचा आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या स्पधेर्चे आयोजन केल्याची माहिती सागर कावरे यांनी दिली. स्पर्धेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध गटांमध्ये पारितोषिक देण्यात आले. यासोबतच सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन प्रदेश सचिव सागर कावरे पाटील, अंशुमन देशमुख यांनी केले होते. यावेळी गोपाल सांगूनवेढे, विलास तायडे, फैसल खान, अभिलाष तायडे, शेख कलीम, भूषण चतरकर, अभय टाले, मोहम्मद शारीक, निखिल पडघन, मुन्ना नहाटे, फरहान इर्शाद खान यांनी निबंध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेस