शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतकरी आंदोलन समर्थनार्थ युवक काँग्रेसची मशाल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 12:21 IST

Youth Congress torch rally स्वराज भवन ते अशोक वाटीकापर्यंत मशाल रॅली काढण्यात आली.

अकोला : केंद्र सरकारने पारीत केलेले तीन शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन व या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अकोला जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी सायंकाळी स्वराज भवन ते अशोक वाटीकापर्यंत मशाल रॅली काढण्यात आली. अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. महेश गणगणे यांच्या नेतृत्वात व युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी विजय सिंग राजु यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या या रॅलीत प्रदेश युवक काँग्रेसचे अजित सिंग, सागर कावरे, जिल्हा युवक काँग्रेसचे अब्दुल कलीम, राजेश मते पाटील, पराग कांबळे, आकाश शिरसाट, प्रकाश मंगवानी, श्रीकांत मसने, शहाबुद्दीन, साजिद इक्बाल, मोहम्मद शारिक, आकाश कवडे, रवींद्र तायडे, शिवतेज इंगळे, विशाल इंगळे, ओमकुमार, हैदर अली, देवा भागवत, प्रशांत प्रधान, अंकुश भेंडेकर, राम पाचपोर, धनंजय काकड, मोहसिन अखतर, महेश बोरासी, शेख अजमल, प्रशांत खंडारे, निलेश हाडोळे, शेख आशिक, अतुल देशमुख, खान शाहरुख, सारंग शिंदे, मोहम्मद साऊद, गणेश टाले, अंगत काकडे, संतोष जावडे, आमिर खान, अभिजीत तवर, रिजवान शाह, वैभव खडसणे, तेजस देवबाले, जय गिरे, निखिल खोले, सोहेल शाह, विकास डोंगरे, लकी शिरसाट, निखिल मनवर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसFarmer strikeशेतकरी संप