शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

दुष्काळात शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट; हरणाच्या कळपाने पिके केली फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:16 IST

अकोट तालुक्यात खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तुर, मुंग, कपाशीचा मोठ्या प्रमाणात पेरा केला आहे.शेतामध्ये बियाणे अंकुरलेले आहेत. या कोवळ्या अंकुरलेल्या पिकांवर हरिण व काळविट ताव मारत आहे.

- विजय शिंदेअकोटःअकोट तालुक्यातील शेतीचा मोठा भाग खारपाणपट्ट्यात येत आहे या खारपाणपट्टा मध्ये मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप शेतातील पिके फस्त करत आहेत. त्यामुळे दुष्काळात शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे नवे संकप ओढावले आहे.अकोट तालुक्यात खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तुर, मुंग, कपाशीचा मोठ्या प्रमाणात पेरा केला आहे.शेतामध्ये बियाणे अंकुरलेले आहेत. या कोवळ्या अंकुरलेल्या पिकांवर हरिण व काळविट ताव मारत आहे. एका कळपामध्ये साधारण 3्३० ते ४० हरणांचा समावेश आहे. त्यामुळे रातोरात हे कळप पिके फस्त करत आहेत. तर पेरणी केलेल्या शेतांमध्ये हे कळप घुसत असल्याने पेरलेले बियाणे अस्तव्यस्त होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रासलेला आहे.  हरणाचे कळपामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतीवर पहारा द्यावा लागत आहे. आधीच दुष्काळ सदृश्य स्थिती असताना शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन शेतीची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंगावत असताना हरणाचा कळप आणि मात्र शेतातील पिके फस्त करणे सुरू केले आहे. त्यामुळे  वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याकरीता शासनाने पावले उचलावी. अन्यथा शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोटagricultureशेतीwildlifeवन्यजीव