शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

दोन हेक्टरच्या अटीत १४ टक्के शेतकऱ्यांना वंचित का ठेवता? - किशोर तिवारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:38 IST

अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जमा करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अनुदान योजनेचा देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना लाभ देण्यात येणार आहे; मात्र उर्वरित १४ टक्के शेतकºयांना दोन हेक्टरच्या अटीत अनुदानापासून वंचित का ठेवता, असा सवाल कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.

- संतोष येलकर

अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जमा करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अनुदान योजनेचा देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना लाभ देण्यात येणार आहे; मात्र उर्वरित १४ टक्के शेतकºयांना दोन हेक्टरच्या अटीत अनुदानापासून वंचित का ठेवता, असा सवाल कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी १ फेबु्रवारी रोजी संसेदत सादर केलेल्या अर्थसंकल्पात दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केली. दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचा दावादेखील सरकारकडून करण्यात आला. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या देशातील ८६ टक्के शेतकºयांना दरवर्षी ६ हजार रुपये नगदी अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तर दोन हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या देशातील १४ टक्के शेतकºयांना मात्र या नगदी अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे दोन हेक्टर शेतजमिनीच्या अटीत देशातील १४ टक्के शेतकºयांना दरवर्षी मिळणाºया ६ हजार रुपये अनुदानाच्या लाभापासून वंचित का ठेवता, असा सवाल करीत, शेतकºयांना नगदी अनुदानाचा लाभ देताना दोन हेक्टरची मर्यादा नसली पाहिजे, अशी मागणीही किशोर तिवारी केली.अनुदानाची रक्कम दुप्पट करावी!दोन हेक्टर शेतजमीन असलेल्या देशातील शेतकºयांसाठी दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली; मात्र या अनुदानाची रक्कम दुप्पट करून, प्रती हेक्टर ६ हजार रुपये या प्रमाणे शेतकºयांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही तिवारी यांनी केली.अनुदान एकरकमी शेतकºयांच्या खात्यात जमा करा!आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी सरकारने दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांसाठी दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जाहीर केले; मात्र या अनुदानाची रक्कम तीन हप्त्यात शेतकºयांच्या खात्यात जमा न करता, अनुदान एकरकमी शेतकºयांच्या खात्यात जमा केले पाहिजे, असेही किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीKishor Tiwariकिशोर तिवारी