शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दोन हेक्टरच्या अटीत १४ टक्के शेतकऱ्यांना वंचित का ठेवता? - किशोर तिवारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:38 IST

अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जमा करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अनुदान योजनेचा देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना लाभ देण्यात येणार आहे; मात्र उर्वरित १४ टक्के शेतकºयांना दोन हेक्टरच्या अटीत अनुदानापासून वंचित का ठेवता, असा सवाल कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.

- संतोष येलकर

अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जमा करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अनुदान योजनेचा देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना लाभ देण्यात येणार आहे; मात्र उर्वरित १४ टक्के शेतकºयांना दोन हेक्टरच्या अटीत अनुदानापासून वंचित का ठेवता, असा सवाल कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी १ फेबु्रवारी रोजी संसेदत सादर केलेल्या अर्थसंकल्पात दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केली. दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचा दावादेखील सरकारकडून करण्यात आला. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या देशातील ८६ टक्के शेतकºयांना दरवर्षी ६ हजार रुपये नगदी अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तर दोन हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या देशातील १४ टक्के शेतकºयांना मात्र या नगदी अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे दोन हेक्टर शेतजमिनीच्या अटीत देशातील १४ टक्के शेतकºयांना दरवर्षी मिळणाºया ६ हजार रुपये अनुदानाच्या लाभापासून वंचित का ठेवता, असा सवाल करीत, शेतकºयांना नगदी अनुदानाचा लाभ देताना दोन हेक्टरची मर्यादा नसली पाहिजे, अशी मागणीही किशोर तिवारी केली.अनुदानाची रक्कम दुप्पट करावी!दोन हेक्टर शेतजमीन असलेल्या देशातील शेतकºयांसाठी दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली; मात्र या अनुदानाची रक्कम दुप्पट करून, प्रती हेक्टर ६ हजार रुपये या प्रमाणे शेतकºयांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही तिवारी यांनी केली.अनुदान एकरकमी शेतकºयांच्या खात्यात जमा करा!आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी सरकारने दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांसाठी दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जाहीर केले; मात्र या अनुदानाची रक्कम तीन हप्त्यात शेतकºयांच्या खात्यात जमा न करता, अनुदान एकरकमी शेतकºयांच्या खात्यात जमा केले पाहिजे, असेही किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीKishor Tiwariकिशोर तिवारी