शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

दोन हेक्टरच्या अटीत १४ टक्के शेतकऱ्यांना वंचित का ठेवता? - किशोर तिवारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:38 IST

अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जमा करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अनुदान योजनेचा देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना लाभ देण्यात येणार आहे; मात्र उर्वरित १४ टक्के शेतकºयांना दोन हेक्टरच्या अटीत अनुदानापासून वंचित का ठेवता, असा सवाल कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.

- संतोष येलकर

अकोला: दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जमा करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अनुदान योजनेचा देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना लाभ देण्यात येणार आहे; मात्र उर्वरित १४ टक्के शेतकºयांना दोन हेक्टरच्या अटीत अनुदानापासून वंचित का ठेवता, असा सवाल कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी १ फेबु्रवारी रोजी संसेदत सादर केलेल्या अर्थसंकल्पात दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केली. दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या देशातील १२ कोटी (८६ टक्के) शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचा दावादेखील सरकारकडून करण्यात आला. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या देशातील ८६ टक्के शेतकºयांना दरवर्षी ६ हजार रुपये नगदी अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तर दोन हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या देशातील १४ टक्के शेतकºयांना मात्र या नगदी अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे दोन हेक्टर शेतजमिनीच्या अटीत देशातील १४ टक्के शेतकºयांना दरवर्षी मिळणाºया ६ हजार रुपये अनुदानाच्या लाभापासून वंचित का ठेवता, असा सवाल करीत, शेतकºयांना नगदी अनुदानाचा लाभ देताना दोन हेक्टरची मर्यादा नसली पाहिजे, अशी मागणीही किशोर तिवारी केली.अनुदानाची रक्कम दुप्पट करावी!दोन हेक्टर शेतजमीन असलेल्या देशातील शेतकºयांसाठी दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली; मात्र या अनुदानाची रक्कम दुप्पट करून, प्रती हेक्टर ६ हजार रुपये या प्रमाणे शेतकºयांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही तिवारी यांनी केली.अनुदान एकरकमी शेतकºयांच्या खात्यात जमा करा!आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी सरकारने दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकºयांसाठी दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान जाहीर केले; मात्र या अनुदानाची रक्कम तीन हप्त्यात शेतकºयांच्या खात्यात जमा न करता, अनुदान एकरकमी शेतकºयांच्या खात्यात जमा केले पाहिजे, असेही किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीKishor Tiwariकिशोर तिवारी