शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे मनोरुग्णच- राजन खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 18:53 IST

अकोला: जगामध्ये अनेक काल्पनिक गोष्टी मानणारे लोक आहेत. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत, असे टीकास्र कथालेखक आणि कादंबरीकार राजन खान यांनी सोडले.

अकोला: जगामध्ये अनेक काल्पनिक गोष्टी मानणारे लोक आहेत. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत, असे टीकास्र कथालेखक आणि कादंबरीकार राजन खान यांनी सोडले.बाबूजी देशमुख वाचनालयाच्या वतीने प्रमिलाताई ओक सभागृह येथे आयोजित नवरात्र व्याख्यानमालेतील आठवे पुष्प गुंफ ताना शनिवारी वक्ता म्हणून राजन खान ‘माणूस म्हणून जगणं’ या विषयावर बोलत होते. राजन खान पुढे म्हणाले की, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जीवन जगताना पाच रू पडी आपल्यासमोर सातत्याने येत असतात. हे रू पडी म्हणजे जात, धर्म, देव (परमेश्वर), लिंगभेद आणि सर्व प्रकारचा भ्रष्टाचार. यापुढील पारदर्शी, प्रामाणिक असा नवा समाज उदयाला आला पाहिजे, असे वाटत असेल तर पाच रू पडे सोडले पाहिजे.आपल्याकडील साहित्यदेखील जाती-धर्माने ओळखले जाते. साहित्य लेखकाच्या नावा-आडनावावरू न तो लेखक कोणत्या प्रकारचा साहित्यिक आहे, हे ओळखल्या जाते, ही दुर्दैवाची बाब आहे. साहित्य हे साहित्य असते, त्याला कोणतीही जात नसते. त्याचा कोणताही धर्म नसतो, असेही खान म्हणाले. समाजासाठी झटणाऱ्या लोकांना आपल्याच समाजतील लोक जगू देत नाहीत. समाजासाठी लढणाºया ध्येयवेड्या लोकांना जगू दिले पाहिजे. समाजाच्या शांतीसाठी झटणारी ही माणसे आहेत. जाती-धर्माच्या संघर्षातून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे, आज आपण माणूस म्हणून जगण्याची गरज आहे. पोलीस घेऊन फिरण्याची वेळ येऊ नये, असा समाज आज अपेक्षित आहे, असे विचार खान यांनी व्यक्त केले.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात घरातील संवाद हरविले आहेत. घरात गप्पा करणे हा प्रकार कोठेच दिसत नाही. स्पर्शाची भाषा संपली आहे. दोन माणसांमधील नाती नष्ट झाली आहेत. मुखवटे घेऊन समाजात व्यक्ती वावरताना दिसतात. कौटूंबिक आणि समाजिक पातळीवर जेव्हा दोन व्यक्ती भेटतात, तेव्हा आपण आपली प्रतिमा समोर पाठवित असतो. संवाद प्रतिमांशी होतो, माणसांशी होत नाही. हे खोटे जगण्याचे मुखवटे जेव्हा काढल्या जातील, तेव्हाच माणूस शांतीने आणि सुखा- समाधानाने जगू शकेल, असे खान यांनी सांगितले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक