शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे मनोरुग्णच- राजन खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 18:53 IST

अकोला: जगामध्ये अनेक काल्पनिक गोष्टी मानणारे लोक आहेत. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत, असे टीकास्र कथालेखक आणि कादंबरीकार राजन खान यांनी सोडले.

अकोला: जगामध्ये अनेक काल्पनिक गोष्टी मानणारे लोक आहेत. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत, असे टीकास्र कथालेखक आणि कादंबरीकार राजन खान यांनी सोडले.बाबूजी देशमुख वाचनालयाच्या वतीने प्रमिलाताई ओक सभागृह येथे आयोजित नवरात्र व्याख्यानमालेतील आठवे पुष्प गुंफ ताना शनिवारी वक्ता म्हणून राजन खान ‘माणूस म्हणून जगणं’ या विषयावर बोलत होते. राजन खान पुढे म्हणाले की, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जीवन जगताना पाच रू पडी आपल्यासमोर सातत्याने येत असतात. हे रू पडी म्हणजे जात, धर्म, देव (परमेश्वर), लिंगभेद आणि सर्व प्रकारचा भ्रष्टाचार. यापुढील पारदर्शी, प्रामाणिक असा नवा समाज उदयाला आला पाहिजे, असे वाटत असेल तर पाच रू पडे सोडले पाहिजे.आपल्याकडील साहित्यदेखील जाती-धर्माने ओळखले जाते. साहित्य लेखकाच्या नावा-आडनावावरू न तो लेखक कोणत्या प्रकारचा साहित्यिक आहे, हे ओळखल्या जाते, ही दुर्दैवाची बाब आहे. साहित्य हे साहित्य असते, त्याला कोणतीही जात नसते. त्याचा कोणताही धर्म नसतो, असेही खान म्हणाले. समाजासाठी झटणाऱ्या लोकांना आपल्याच समाजतील लोक जगू देत नाहीत. समाजासाठी लढणाºया ध्येयवेड्या लोकांना जगू दिले पाहिजे. समाजाच्या शांतीसाठी झटणारी ही माणसे आहेत. जाती-धर्माच्या संघर्षातून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे, आज आपण माणूस म्हणून जगण्याची गरज आहे. पोलीस घेऊन फिरण्याची वेळ येऊ नये, असा समाज आज अपेक्षित आहे, असे विचार खान यांनी व्यक्त केले.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात घरातील संवाद हरविले आहेत. घरात गप्पा करणे हा प्रकार कोठेच दिसत नाही. स्पर्शाची भाषा संपली आहे. दोन माणसांमधील नाती नष्ट झाली आहेत. मुखवटे घेऊन समाजात व्यक्ती वावरताना दिसतात. कौटूंबिक आणि समाजिक पातळीवर जेव्हा दोन व्यक्ती भेटतात, तेव्हा आपण आपली प्रतिमा समोर पाठवित असतो. संवाद प्रतिमांशी होतो, माणसांशी होत नाही. हे खोटे जगण्याचे मुखवटे जेव्हा काढल्या जातील, तेव्हाच माणूस शांतीने आणि सुखा- समाधानाने जगू शकेल, असे खान यांनी सांगितले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक