शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

हरभरा खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:04 IST

अकोला : रब्बी हंगामातील हरभरा हंगाम संपत आला पंरतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने बाजारात हरभरा विकावा लागत आहे.

अकोला : रब्बी हंगामातील हरभरा हंगाम संपत आला पंरतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने बाजारात हरभरा विकावा लागत आहे.यावर्षीच्या रब्बी हंगामातील हरभरा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून काढणीला सुरू वात झाली. आता जवळपास काढणी हंगाम संपला. ज्या शेतकऱ्यांनी उशीरा पेरणी केली तेथील हरभरा आता काढणीला आला.पण बाजरातील सरासरी दर प्रतिक्ंिवटल ३,९५० रू पये असून, आधारभूत किंमत प्रतिक्ंिवटल ४,६२० रू पये आहेत. तथापि आधारभूत किंमतीने खरेदी करण्यासाठी अद्याप शासकीय खरेदी केंद्रच सुरू केले नसल्याचे शेतकºयांची अडचन वाढली असून, त्यांना कमी दरात विक्री करावी लागत आहे.अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभºयाची दररोजची आवक सरासरी २,८०० क्ंिवटल आहे. दर वाढीच्या प्रतीक्षेत शेतकºयांनी हरभरा राखून ठेवला आहे.शासकीय तूर खरेदी संदर्भात बाजार समितीकडे अद्याप कोणतीच सुचना नाही अशी माहिती समितीचे सचिव सुनील मालोकार यांनी दिली.दरम्यान, आॅनलाईन तूर नोंदणीसाठीची मुदत शासनाने २० मार्चपर्यंत वाढविल्याचे वृत्त आहे.कांदा अनुदानासाठीही आता ज्या शेतकºयांनी २८ फेब्रुवारीपर्यंत कांदा विकला ते अनुदानास पात्र राहणार असल्याचे पणन च्या सुत्राने सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी