शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

टरबुजाच्या शेतीला बसला लॉकडाऊनचा फटका; लागवडीचा खर्चही निघाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 12:06 IST

Murtijapur News : लॉकडाऊनमुळे  तालुक्यात टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना विदारक परिस्थीतीला सामोरे जावे लागले.

-संजय उमक मूर्तिजापूर : गत वर्षापासुन सर्वत्र कोरोना महामारीचा कहर सुरू आहे. कोरोना महामारीच्या या जैवीक युद्धात कीती तरी लोकांना आपलं जीवन संपवावं लागलय. या पार्श्वभुमीवर कोरोना संसर्गाला थांबवता यावं या हेतुने  लॉकडाऊनचा प्रयोग केला जातोय. याचा कृषी क्षेत्रावर  दुरगामी परीणाम झाल्याचं   सत्य असुन तालुक्यात इतर शेती व्यवसाया सोबतच टरबूज या हंगामी शेतीला प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.        तालुक्यात लॉकडाऊनमुळे  टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना विदारक परिस्थीतीला सामोरे जावे लागले. तालुक्यातील धोत्रा शिंदे या गावातील शेतकरी दरवर्षी शेतात विविध प्रयोग करून काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात. इथल्या काही शेतकर्‍यांनी वेगवेळ्या तब्बल ८ एकर क्षेत्रावर यावर्षी टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग केलाय. पिकांची संगोपणा करत ९ लाख रुपये खर्चही केला. मात्र ऐनवेळी लागलेल्या लॉकडाउनमुळे उत्पादीत झालेल्या मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळाली नसल्याने लागवडीसाठी लागलेला लाखो रुपयाचा  खर्च व्यर्थ गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी टरबूज शेतीतून बऱ्यापैकी आर्थिक फायदा होतो. परंतु यावर्षी विक्री न झाल्याने संपूर्ण शेतीलील टरबूजाचे पिकच वाया गेले आहे. परिणामी शेतीला लागलेला खर्च सुद्धा निघाला नसल्यामुळे खरीपाची पेरणीपूर्व मशागत व पेरणी कशी करावी हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. झालेल्या नुकसानी बाबत शासनाकडून मतदीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.  मी थेट टरबूज व खरबूज रोपे मागवून त्याची ४ एकर शेतीत लागवड केली त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च झाला, परंतु लॉकडाऊन मुळे बाजारात टरबूज व खरबूज या फळांना मागणी नसल्याने प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.-शिरीष देशमुखटरबूज उत्पादक शेतकरी, सिरसो लॉकडाऊन असल्याने व्यापारी माल घ्यायला तयार नाही, टरबूज शेतीतून उत्पादन झाले असले तरी तो लॉकडाऊनमुळे कुठेच विकता आला नाही, यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे, शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे.-शेख समीरटरबूज उत्पादक शेतकरी, धोत्रा शिंदे मार्च मध्ये दोन एकर मध्ये टरबूज लागलड केली होती त्यासाठी दीड लाख रुपये खर्च झाला. लॉकडाऊनमुळे व्यापारी माल घेत नसल्याने व बाजारपेठ बंद असल्याने संपूर्ण माल वाया गेला. 

-शराफत अली टरबूज उत्पादक शेतकरी, धोत्रा शिंदे

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरFarmerशेतकरीagricultureशेती