शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

हिवाळ्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईची स्थिती

By admin | Updated: November 12, 2014 00:05 IST

राज्यातील दीडशे गावांना टँकरने पाणीपुरवठा.

बुलडाणा: राज्यात यावर्षी झालेल्या कमी पावसाच्या पार्श्‍वभूमीवर, हिवाळा प्रारंभ होतानाच, राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळा अद्याप लांब असताना राज्यात तब्बल १७७ गावे-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी पुरवठा विभाग आणि जलसंधारणाच्या डझनावरी योजनांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही, राज्यातील काही भागांमध्ये पिण्याचे पाणी पोहचवण्याची कायमस्वरूपी व्यवस्था अजूनही निर्माण होऊ शकलेली नाही. राज्यातील एकूण ३८ गावे आणि १३९ वाड्यांना सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्यासाठी एकूण ६७ टँकर कामाला लावण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ९४, सोलापूर जिल्ह्यात २६, जालना जिल्ह्यात १८, अहमदनगर जिल्ह्यात १६, बुलढाणा जिल्ह्यात चार, तर लातूर जिल्ह्यातील एका गावाचा टँकरने पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावांमध्ये समावेश असल्याची माहिती, पाणी पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे. यापैकी बहुतांश गावांना कायमस्वरूपी टँकरने पाणी पुरवठा केल्या जात आहे. गतवर्षी याच कालावधीत २२ गावे आणि १४३ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची पाळी आली होती.