शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

आजपासून आठव्या दिवशी होणार पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:25 AM

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाने दडी मारल्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग गडद झाले आहेत. महान धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता अकोलेकरांना आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले असून महापालिकेने २२ आॅगस्टपासून अकोलेकरांना दर आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.अकोलेकरांना महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाने दडी मारल्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग गडद झाले आहेत. महान धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता अकोलेकरांना आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले असून महापालिकेने २२ आॅगस्टपासून अकोलेकरांना दर आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.अकोलेकरांना महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आजरोजी धरणात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा तसेच पावसाची स्थिती लक्षात घेता महापालिकेच्या जलप्रदाय विभागने पाणीपुरवठयाचे नियोजन केले असून जिल्हाधिकारी यांचे निर्देश व मनपा आयुक्त लहाने यांच्या सूचनेनुसार आता आठव्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता विजय समदूरकर यांनी सांगीतले.आज होणारा पाणीपुरवठा२२ आॅगस्टपासून पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून, दर आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जलप्रदाय विभागाने घेतला आहे. त्यानुसार २२ आॅगस्ट रोजी शहरातील महाजनी प्लॉट जलकुंभ, आदर्श कॉलनी जलकुंभ, हरिहर पेठ जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, शिवनगर जलकुंभ परिसरात पाणी पुरवठा होणार आहे.