शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

आगरचा पाणीपुरवठा २५ दिवसांपासून बंद

By admin | Updated: October 15, 2014 01:26 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामस्थ पिताहेत शेततळय़ाचे दूषित पाणी.

आगर (अकोला): खांबोरा पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या अकोला तालुक्यातील आगर गावाला गत २५ दिवसांपासून पाणीच मिळाले नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. खारपाणपट्टय़ात येत असलेल्या या गावात िपण्याच्या पाण्याचा दुसरा कोणताही स्रोत नसल्याने ग्रामस्थांना नाईलाजाने शेततळी किंवा मोर्णा नदीचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. अकोला तालुक्यातील आगर व परिसरातील गावांना मूर्तिजापूर तालुक्यातील खांबोरा येथील ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेद्वारा पाणीपुरवठा केला जातो. आतापर्यंत आगरला आठवड्या तून दोन दिवस पाणी मिळत होते. दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना अतिसार व इतर जलजन्य आजारांनी ग्रासले आहे. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज २00 व्या वर रुग्णांची नोंद होत आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत असले, तरी प्रशासनाला त्याचे काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थ याबाबत संबंधित अधिकार्‍यांशी सं पर्क करण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते सतत नॉट रिचेबल असल्याने त्यांची निराशा होत आहे.