शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

आगरचा पाणीपुरवठा २५ दिवसांपासून बंद

By admin | Updated: October 15, 2014 01:26 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामस्थ पिताहेत शेततळय़ाचे दूषित पाणी.

आगर (अकोला): खांबोरा पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या अकोला तालुक्यातील आगर गावाला गत २५ दिवसांपासून पाणीच मिळाले नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. खारपाणपट्टय़ात येत असलेल्या या गावात िपण्याच्या पाण्याचा दुसरा कोणताही स्रोत नसल्याने ग्रामस्थांना नाईलाजाने शेततळी किंवा मोर्णा नदीचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. अकोला तालुक्यातील आगर व परिसरातील गावांना मूर्तिजापूर तालुक्यातील खांबोरा येथील ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेद्वारा पाणीपुरवठा केला जातो. आतापर्यंत आगरला आठवड्या तून दोन दिवस पाणी मिळत होते. दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना अतिसार व इतर जलजन्य आजारांनी ग्रासले आहे. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज २00 व्या वर रुग्णांची नोंद होत आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत असले, तरी प्रशासनाला त्याचे काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थ याबाबत संबंधित अधिकार्‍यांशी सं पर्क करण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते सतत नॉट रिचेबल असल्याने त्यांची निराशा होत आहे.