शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

वऱ्हाडातील जलसाठ्यात तीन महिन्यांत २७ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 13:40 IST

अकोला : अमरावती विभागातील ५०२ सिंचन प्रकल्पांत आजमितीस केवळ ३६.३३ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तीन महिन्यांत या साठ्यात २७.१५ टक्क्यांवर घट झाली आहे.

अकोला : अमरावती विभागातील ५०२ सिंचन प्रकल्पांत आजमितीस केवळ ३६.३३ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तीन महिन्यांत या साठ्यात २७.१५ टक्क्यांवर घट झाली आहे. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने येथील धरणातील जलसाठा बुडाला टेकल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत ९ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये ११ जानेवारीपर्यंत ३६.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा आॅक्टोबरमध्ये ६३.४८ टक्के होता. म्हणजेच तीन महिन्यांत २७.१५ टक्के जलसाठा घटला आहे. २०१९ मधील जानेवारी महिना लागताच यात वेगाने घट सुरू झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. बुलडाणा जिल्ह्यातीलच कोराडी व मस मध्यम धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोरणा ७.८६, तर उतावळी धरणातील पातळी ३४.९२ टक्के असून, नळगंगा या मोठ्या धरणात १२.९४ टक्के, पेनटाकळी धरणात ६.०९ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १५.७३ टक्के, पलढगमध्ये २२.२४ टक्के, मन धरणात २१.१२ टक्के, तर मसमध्ये शून्य टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ७४.११ टक्के जलसाठा आहे.अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ७२.७८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ६२.९८ टक्के जलसाठा असून, उमा ८६.८०, मोर्णा धरणात ३३.८८ टक्के जलसाठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणKatepurna Damकाटेपूर्णा धरण