शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

जलसंकट गडद : वर्‍हाडातील धरणात ३१ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:41 IST

अकोला : पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) पाच जिल्हय़ांतील धरणात आता केवळ ३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ १२.८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये अध्र्यांच्यावर गाळ आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाची पातळी शून्य टक्क्यावर आल्याने वर्‍हाडात जलसंकट गडद झाले. 

ठळक मुद्देकाटेपूर्णात १२ टक्के जलसाठा 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) पाच जिल्हय़ांतील धरणात आता केवळ ३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ १२.८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये अध्र्यांच्यावर गाळ आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाची पातळी शून्य टक्क्यावर आल्याने वर्‍हाडात जलसंकट गडद झाले. वर्‍हाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, या सर्व प्रकल्पांत आजमितीस ३१.४८ टक्के  जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्हय़ातील काटेपूर्णा या मोठय़ा धरणात १२.८४ टक्केच जलसाठा शिल्लक होता. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १४.२१ टक्के, निर्गुणा ५१.९६, उमा धरणात केवळ २.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्हय़ांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ८५.४२ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा धरणात २४.६0 टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी शून्य टक्के आहे. पेनटाक ळी धरणात २१.६३ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ४७.0४, मसमध्ये ११.८४  टक्के, कोराडी ११.६४, पलढग ५९.९२, मन १५.६७ तोरणा १९.९0 टक्के, तर उतावळी धरणात २७.१९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील अडाण धरणात २0.८८ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात शून्य टक्के, तर एकबुर्जी धरणात २१.५५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस धरणात १८.९५ टक्के, अरुणावतीमध्ये १२.४६, तर बेंबळा धरणात १६.५९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्हय़ातील उध्र्व वर्धा या मोठय़ा धरणात ८२.३५ टक्के एवढा बर्‍यापैकी जलसाठा शिल्लक आहे. 

बाष्पीभवनाचा दर ६.२ मिलिमीटर!बाष्पीभवनाचा दर मागील जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ३.६ मिलिमीटर एवढा होता. आता त्यामध्ये ६.२ म्हणजे दुप्पट वाढ झाली. तापमान वाढले तर बाष्पीभवनाचा वेग या भागात १८ मिलिमीटरपर्यंत जातो. त्यामुळे येत्या महिन्यात जलसाठय़ात मोठी घट होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणWaterपाणी