शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वान नदीला जलकुंभी चा वेढा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 14:10 IST

तेल्हारा : सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या वनौषधीनि व्यापलेल्या द-याखो-यातून निर्मळ वाहणारी  वान नदी जलकुंभी सारख्या वनस्पतींच्या विस्ताराने दुषित होत आहे. 

ठळक मुद्देवेळीच दखल घेतली नाही तर जलकुंभी संपूर्ण नदीपात्रात व्यापली जाईल.  अकोला  स्वच्छ मोर्णा प्रमाणे अभियान राबविण्याची गरज आहे.

- सत्यशील सावरकरतेल्हारा : सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या वनौषधीनि व्यापलेल्या द-याखो-यातून निर्मळ वाहणारी  वान नदी जलकुंभी सारख्या वनस्पतींच्या विस्ताराने दुषित होत आहे. वेळीच दखल घेतली नाही तर जलकुंभी संपूर्ण नदीपात्रात व्यापली जाईल.          विदर्भातील नामवंत वारी हनुमान हे पर्यटन व तीर्थक्षेत्र स्थळ अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील   ठिकाण येथे भाविक श्रद्धेने श्री हनुमानाचे दर्शनासाठी येतात त्याच बरोबर या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विविध वनऔषधीच्या सातपुडा पर्वत रांगामधून वान नदी वाहते. वान नदी सारख्या खडकाळ नदीत जलकुंभी वाढणे व संपूर्ण पात्र व्यापणे धोकादायक आहे. वान नदी व त्यावरील हनुमान सागर धरण यामुळे दुरदुरचे पर्यटक येथे आवर्जून येतात वेळीच दखल न घेतल्यास याचा परिणाम पर्यटनावर व खरबूज टरबूज शेतीवर होवू शकतो. वान नदी पात्र वारी येथून पुढे रूंद आहे वारखेड, सोगोडा, दानापूर, काटोल कोलद, काकनवाडा, वानखेड, दुर्गादैत, पातुर्डा पुढे संगम भागापर्यंत या नदी पात्रात परंपरागत पद्धतीने शेतकरी टरबूज, खरबूज, काकडी सारखे पिके घेतात या नदी काठावरील जमीन सुपीक आहे.  पात्रात जलकुंभी वाढ होत गेल्यास याचे परिणाम शेती व्यवसायावर सुद्धा होणार आहेत.  त्यामुळे वेळीच दखल घेऊन अकोला  स्वच्छ मोर्णा प्रमाणे अभियान राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराWan Projectवान प्रकल्प