शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

वान नदीला जलकुंभी चा वेढा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 14:10 IST

तेल्हारा : सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या वनौषधीनि व्यापलेल्या द-याखो-यातून निर्मळ वाहणारी  वान नदी जलकुंभी सारख्या वनस्पतींच्या विस्ताराने दुषित होत आहे. 

ठळक मुद्देवेळीच दखल घेतली नाही तर जलकुंभी संपूर्ण नदीपात्रात व्यापली जाईल.  अकोला  स्वच्छ मोर्णा प्रमाणे अभियान राबविण्याची गरज आहे.

- सत्यशील सावरकरतेल्हारा : सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या वनौषधीनि व्यापलेल्या द-याखो-यातून निर्मळ वाहणारी  वान नदी जलकुंभी सारख्या वनस्पतींच्या विस्ताराने दुषित होत आहे. वेळीच दखल घेतली नाही तर जलकुंभी संपूर्ण नदीपात्रात व्यापली जाईल.          विदर्भातील नामवंत वारी हनुमान हे पर्यटन व तीर्थक्षेत्र स्थळ अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील   ठिकाण येथे भाविक श्रद्धेने श्री हनुमानाचे दर्शनासाठी येतात त्याच बरोबर या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विविध वनऔषधीच्या सातपुडा पर्वत रांगामधून वान नदी वाहते. वान नदी सारख्या खडकाळ नदीत जलकुंभी वाढणे व संपूर्ण पात्र व्यापणे धोकादायक आहे. वान नदी व त्यावरील हनुमान सागर धरण यामुळे दुरदुरचे पर्यटक येथे आवर्जून येतात वेळीच दखल न घेतल्यास याचा परिणाम पर्यटनावर व खरबूज टरबूज शेतीवर होवू शकतो. वान नदी पात्र वारी येथून पुढे रूंद आहे वारखेड, सोगोडा, दानापूर, काटोल कोलद, काकनवाडा, वानखेड, दुर्गादैत, पातुर्डा पुढे संगम भागापर्यंत या नदी पात्रात परंपरागत पद्धतीने शेतकरी टरबूज, खरबूज, काकडी सारखे पिके घेतात या नदी काठावरील जमीन सुपीक आहे.  पात्रात जलकुंभी वाढ होत गेल्यास याचे परिणाम शेती व्यवसायावर सुद्धा होणार आहेत.  त्यामुळे वेळीच दखल घेऊन अकोला  स्वच्छ मोर्णा प्रमाणे अभियान राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराWan Projectवान प्रकल्प