शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

वान नदीला जलकुंभी चा वेढा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 14:10 IST

तेल्हारा : सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या वनौषधीनि व्यापलेल्या द-याखो-यातून निर्मळ वाहणारी  वान नदी जलकुंभी सारख्या वनस्पतींच्या विस्ताराने दुषित होत आहे. 

ठळक मुद्देवेळीच दखल घेतली नाही तर जलकुंभी संपूर्ण नदीपात्रात व्यापली जाईल.  अकोला  स्वच्छ मोर्णा प्रमाणे अभियान राबविण्याची गरज आहे.

- सत्यशील सावरकरतेल्हारा : सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या वनौषधीनि व्यापलेल्या द-याखो-यातून निर्मळ वाहणारी  वान नदी जलकुंभी सारख्या वनस्पतींच्या विस्ताराने दुषित होत आहे. वेळीच दखल घेतली नाही तर जलकुंभी संपूर्ण नदीपात्रात व्यापली जाईल.          विदर्भातील नामवंत वारी हनुमान हे पर्यटन व तीर्थक्षेत्र स्थळ अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील   ठिकाण येथे भाविक श्रद्धेने श्री हनुमानाचे दर्शनासाठी येतात त्याच बरोबर या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विविध वनऔषधीच्या सातपुडा पर्वत रांगामधून वान नदी वाहते. वान नदी सारख्या खडकाळ नदीत जलकुंभी वाढणे व संपूर्ण पात्र व्यापणे धोकादायक आहे. वान नदी व त्यावरील हनुमान सागर धरण यामुळे दुरदुरचे पर्यटक येथे आवर्जून येतात वेळीच दखल न घेतल्यास याचा परिणाम पर्यटनावर व खरबूज टरबूज शेतीवर होवू शकतो. वान नदी पात्र वारी येथून पुढे रूंद आहे वारखेड, सोगोडा, दानापूर, काटोल कोलद, काकनवाडा, वानखेड, दुर्गादैत, पातुर्डा पुढे संगम भागापर्यंत या नदी पात्रात परंपरागत पद्धतीने शेतकरी टरबूज, खरबूज, काकडी सारखे पिके घेतात या नदी काठावरील जमीन सुपीक आहे.  पात्रात जलकुंभी वाढ होत गेल्यास याचे परिणाम शेती व्यवसायावर सुद्धा होणार आहेत.  त्यामुळे वेळीच दखल घेऊन अकोला  स्वच्छ मोर्णा प्रमाणे अभियान राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराWan Projectवान प्रकल्प