शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

सुक्ष्म सिंचनच्या निधीची दाखवावी लागणार उपयोगिता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 11:03 IST

micro-irrigation News Washim शासनाने पुन्हा हा निधी जिल्हास्तरावर वितरीत केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत गतवर्षीचा शिल्लक निधी सर्व जिल्ह्यातील शासनास परत केला आहे. प्रलंबित कामे करण्यासाठी शासनाने पुन्हा हा निधी जिल्हास्तरावर वितरीत केला आहे. तथापि, पुढील निधी प्राप्त होण्यासाठी सध्याच्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश अमरावती विभागासह इतर सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तालयाकडून १ आॅक्टोबर रोजी देण्यात आल्या आहेत.्रप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत पूर्वसंमती दिलेल्या आणि कामे पूर्ण केलेल्या लाभार्थींना अनुदान वितरीत करण्यासाठी शासनाकडून २०१९-२० अंतर्गत प्राप्त निधीतील १०० कोटींचा निधी शासनाकडे परत करण्यात आला होता. आता सर्व संबंधित जिल्ह्यांतील या योजनेतील पूर्वसंमती दिलेली व प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी हा निधी पुनजिर्वित करून दिला आहे. तथापि, या निधीची उपयोगिता सिद्ध करणारे प्रमाणपत्र शासनास सादर केल्यानंतरच पुढील निधी शासनाकडून उपजब्ध होणार आहे. त्यामुळे उपलब्ध करून दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित प्रपत्रात सादर करण्याच्या सुचना फलोत्पादन कृषी उपसंचालकांनी १ आॅक्टोबर रोजी दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना