शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विदर्भ राज्याच्या निर्मितीकरिता ३१ डिसेंबरपर्यंत अल्टीमेटम : वामनराव चटप

By राजेश शेगोकार | Updated: May 23, 2023 18:19 IST

गजानना सरकारला सद्बुद्धी दे, शेगावात घालणार साकडे

अकाेला : "लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळून घेऊ" अशी खुणगाठ मनाशी बाळगून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेगावात १ जून रोजी विदर्भ आक्रोश मेळावा घेणार असल्याचं सांगण्यात आलेय. यावेळी विदर्भ राज्याच्या निर्मितीकरिता सरकारला सद्बुद्धी दे असे साकडे गजानन महाराजांना घालणार असून शेगावचे आंदाेलन हे येत्या ३१ डिसेंबरपूर्वी ही घोषणा करण्यास राज्यकर्त्यांना भाग पाडावे यासाठी अल्टीमेटम राहिली असा दावा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप यांनी केला.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक येथील विश्रामभवनात मंगळवारी पार पडली त्यांनतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. चटप म्हणाले, वेगळा विदर्भ देण्याची सरकाराची इच्छाशक्तीच नाही, वेगळा विदर्भ झाल्यास आपण स्वंयपूर्ण हाेऊ, तेलंगणा, छत्तीसगड हे उत्तम उदाहरणे आहेत असा दावा त्यांनी केला.

सध्या महाराष्ट्र राज्य ६ लाख ६० हजार काेटीच्या कर्जाखाली दबला आहे. अर्थसंकल्प २४ हजार काेटीच्यावर तुटीचा आहे,अशा स्थितीत सिचंनासह इतर विकासकामे हाेऊ शकणार नाहीत असा आराेप त्यांनी केला. कर्नाटक निवडणुकीने भाजपाचा दक्षिण दरवाजा बंद केला आहे, सत्ताधाऱ्याची लाेकप्रियताही घरसत आहे. त्यामुळे २०२४ च्या आधी विदर्भ राज्य द्यावेच लागेल असा दावा चटप यांनी केला आहे. यावेळी रंजना मामर्डे, निलेश पाटील, गजानन अमदाबादकर, लक्ष्मीकांत काैठकर, सुरेश जाेगळे, शंकरराव कवर, सतीश देशमुख, भाऊराव वानखडे प्रशांत भटकर, राजकुमार भट्टड आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ