शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

ट्रक-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:23 IST

हा भीषण अपघात बुधवार १२ आॅगष्ट रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडला.

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील जामठी फाटा दरम्यान भरधाव ट्रक व कारची अमोरासमोध धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात बुधवार १२ आॅगष्ट रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडला.मूर्तिजापूरकडून अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या एम एच १९ एएफ ६८८९ क्रमांकांच्या कारला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक जीजे १० झेड ५००१ ने जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधुन प्रवास करीत असलेले गणेश जनार्दन जाधव (३५) व एक महिला जागीच ठार झाली. या कारमधून गणेश जनार्दन जाधव, उषा पांडूरंग सोनवणे, शिवकन्या जाधव व सार्थक गणेश जाधव (७), हे चार जण औरंगाबाद येथून नागपूर येथे जात होते. मृतांमध्ये नागपूर येथे आरपीटीएस ला कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिका?्याच्या पत्नी चा समावेश असल्याची माहिती आहे. कार मध्ये दोन महिला असल्याने वृत्त लिहिस्तोवर मृतक महिलेचे नेमके नाव काय हे स्पष्ट होऊ शकले नाही. या अपघातात दोघे जण घटनास्थळीच ठार झाले तर एक महिला व एक ७ वषार्चे बालक गंभीर जखमी झाले आहे. या गंभीर जखमींना अमरावती येथील इरवीन रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. कारच्या काचेवर लागलेल्या ई - पास मुळे कारमधील व्यक्तींचीे नावे कळू शकली. (शहर प्रतिनिधी )

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात