शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

बारावीत मुलींची बाजी

By admin | Updated: May 28, 2015 18:58 IST

अकोला जिल्ह्यात ९२.७0 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0१५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. अकोला जिल्ह्यात ९२.७0 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण होणार्‍यांमध्ये मुलींची टक्केवारी ९४.६३, तर मुलांची ९0.९१ आहे. बारावीच्या परीक्षेत मागील काही वर्षांपासून अमरावती विभागात अकोला जिल्ह्याने आघाडी घेतली होती. यावर्षी मात्र ही आघाडी जिल्ह्याला कायम राखता आली नाही. जिल्ह्यातून २0 हजार ८९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात १0 हजार ८४३ मुले, तर १0 हजार ४८ मुली होत्या; यापैकी २0 हजार ८७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा देणार्‍यांमध्ये १0 हजार ८३0 मुले, तर १0 हजार ४३ मुली होत्या; यापैकी १९ हजार ३५0 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांपैकी ९२.७0 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांची संख्या ९ हजार ८४६ इतकी, तर मुलींची संख्या ९५0४ इतकी आहे. उत्तीर्ण होणार्‍या मुलांची टक्केवारी ९0.९१, तर मुलींची टक्केवारी ९४.६३ इतकी आहे.