शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाइगिरी भाेवली; तीन जण जिल्ह्यातून तडीपार; जिल्हा पाेलिस अधीक्षकांचा गावगुंडांना दणका

By आशीष गावंडे | Updated: July 5, 2024 23:18 IST

आगामी दिवसांत शहरासह जिल्हाभरात विविध सण,उत्सवांची लगबग सुरु हाेणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशातून विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या इसमांना लगाम लावण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी पाेलिस यंत्रणेला कठाेर पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

अकोला: शहरात व गावात भाइगिरी करणाऱ्या तीन गावगुंडांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शुक्रवारी जारी केला. शहरात टाेळक्याने भाइगिरी करणाऱ्यांची कुंडली जमा करण्याचे निर्देश पाेलिस यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती आहे.

आगामी दिवसांत शहरासह जिल्हाभरात विविध सण,उत्सवांची लगबग सुरु हाेणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशातून विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या इसमांना लगाम लावण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी पाेलिस यंत्रणेला कठाेर पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील जावेद खान युनुस खान रा. कैलास टेकडी, जेतवन नगर, विक्की उर्फ विवेक सुनिल शिंदे रा. गायत्री नगर, मोठी उमरी या दाेघा गावगुंडांना प्रत्येकी ६ महिन्यांसाठी तसेच नमो राजाराम तायडे रा. नविन प्लॉट, ग्राम उगवा याला ३ महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या आरोपींविरुध्द दाखल गुन्हयांचे स्वरूप पाहता त्यांचेविरूध्द कलम ५६ महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला हाेता.

टॅग्स :PoliceपोलिसAkolaअकोला