शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

शेततळ््यावर घेतले तीन लाखांचे हळदीचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 2:53 PM

दुष्काळसदृश स्थितीवर मात करीत येथील अनिरुद्ध हिंमतराव घाटोळ या शेतकºयाने शेततळ््याच्या पाण्यावर तीन लाखांचे हळदीचे उत्पादन घेतले.

वाडेगाव : गेल्या काही वर्षांपासून अल्प पाऊस होत असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे वाडेगावसह परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी लिंबाच्या बागा सुकल्या असून, फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. दुष्काळसदृश स्थितीवर मात करीत येथील अनिरुद्ध हिंमतराव घाटोळ या शेतकºयाने शेततळ््याच्या पाण्यावर तीन लाखांचे हळदीचे उत्पादन घेतले.अनिरुद्ध हिंमतराव घाटोळ यांनी शासनाकडून मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत शेतातच शेततळे उभारले. या शेततळ््यात पावसाचे पाणी साठवून त्यावर दोन पिके घेतली. एकीकडे वाडेगावातील ग्रामस्थ पाण्याकरिता वणवण फिरत आहेत. शासनाने गावात पिण्यासाठी पाच टँकर सुरू केले आहेत. परिसरात पाण्याची पातळीही खोल गेली आहे. त्यामुळे फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. दुष्काळी स्थितीवर मात करीत शेतकºयांनी आपल्या शेतांमध्ये शेततळी खोदली आहेत. या शेततळ््यात पाणी साठवून त्यावर पिके घेत आहेत. घाटोळ यांनीही शेततळ््याच्या मदतीने दोन पिके घेतली, तसेच शेततळ््यामधील पाणी कमी झाल्यास विहिरीतील पाणी त्यामध्ये टाकण्यात येते. एका एकरात उभारलेल्या या शेततळ््यात एक कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. शेततळ््याच्या पाण्यावर लिंबाची झाडेही जगवण्यात आली आहेत. 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी