शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

शेततळ््यावर घेतले तीन लाखांचे हळदीचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 14:53 IST

दुष्काळसदृश स्थितीवर मात करीत येथील अनिरुद्ध हिंमतराव घाटोळ या शेतकºयाने शेततळ््याच्या पाण्यावर तीन लाखांचे हळदीचे उत्पादन घेतले.

वाडेगाव : गेल्या काही वर्षांपासून अल्प पाऊस होत असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे वाडेगावसह परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी लिंबाच्या बागा सुकल्या असून, फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. दुष्काळसदृश स्थितीवर मात करीत येथील अनिरुद्ध हिंमतराव घाटोळ या शेतकºयाने शेततळ््याच्या पाण्यावर तीन लाखांचे हळदीचे उत्पादन घेतले.अनिरुद्ध हिंमतराव घाटोळ यांनी शासनाकडून मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत शेतातच शेततळे उभारले. या शेततळ््यात पावसाचे पाणी साठवून त्यावर दोन पिके घेतली. एकीकडे वाडेगावातील ग्रामस्थ पाण्याकरिता वणवण फिरत आहेत. शासनाने गावात पिण्यासाठी पाच टँकर सुरू केले आहेत. परिसरात पाण्याची पातळीही खोल गेली आहे. त्यामुळे फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. दुष्काळी स्थितीवर मात करीत शेतकºयांनी आपल्या शेतांमध्ये शेततळी खोदली आहेत. या शेततळ््यात पाणी साठवून त्यावर पिके घेत आहेत. घाटोळ यांनीही शेततळ््याच्या मदतीने दोन पिके घेतली, तसेच शेततळ््यामधील पाणी कमी झाल्यास विहिरीतील पाणी त्यामध्ये टाकण्यात येते. एका एकरात उभारलेल्या या शेततळ््यात एक कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. शेततळ््याच्या पाण्यावर लिंबाची झाडेही जगवण्यात आली आहेत. 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी