शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

शेततळ््यावर घेतले तीन लाखांचे हळदीचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 14:53 IST

दुष्काळसदृश स्थितीवर मात करीत येथील अनिरुद्ध हिंमतराव घाटोळ या शेतकºयाने शेततळ््याच्या पाण्यावर तीन लाखांचे हळदीचे उत्पादन घेतले.

वाडेगाव : गेल्या काही वर्षांपासून अल्प पाऊस होत असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे वाडेगावसह परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी लिंबाच्या बागा सुकल्या असून, फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. दुष्काळसदृश स्थितीवर मात करीत येथील अनिरुद्ध हिंमतराव घाटोळ या शेतकºयाने शेततळ््याच्या पाण्यावर तीन लाखांचे हळदीचे उत्पादन घेतले.अनिरुद्ध हिंमतराव घाटोळ यांनी शासनाकडून मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत शेतातच शेततळे उभारले. या शेततळ््यात पावसाचे पाणी साठवून त्यावर दोन पिके घेतली. एकीकडे वाडेगावातील ग्रामस्थ पाण्याकरिता वणवण फिरत आहेत. शासनाने गावात पिण्यासाठी पाच टँकर सुरू केले आहेत. परिसरात पाण्याची पातळीही खोल गेली आहे. त्यामुळे फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. दुष्काळी स्थितीवर मात करीत शेतकºयांनी आपल्या शेतांमध्ये शेततळी खोदली आहेत. या शेततळ््यात पाणी साठवून त्यावर पिके घेत आहेत. घाटोळ यांनीही शेततळ््याच्या मदतीने दोन पिके घेतली, तसेच शेततळ््यामधील पाणी कमी झाल्यास विहिरीतील पाणी त्यामध्ये टाकण्यात येते. एका एकरात उभारलेल्या या शेततळ््यात एक कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. शेततळ््याच्या पाण्यावर लिंबाची झाडेही जगवण्यात आली आहेत. 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी