शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

देशात संविधानाला गालबोट लावण्याचे काम सुरू - नाना पटोले

By रवी दामोदर | Updated: April 18, 2023 16:43 IST

राज्यात सरकारच नव्हे, तर सर्व व्यवस्था बेजबाबदार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

अकोला : जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेवर जी भूमिका व्यक्त केली आहे, ती अतिशय गंभीर आहे. पुलवामा घटनेत सरकारची चूक आहे, असे मलिक सांगत असताना त्यांना गप्प राहण्यास सांगितल्या गेले. गेल्या काही दिवसांपासून संविधानाला गालबोट लावण्याचे काम सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. राज्यात सरकारच नव्हे, तर सर्व व्यवस्था बेजबाबदार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

अकोल्यात मंगळवार, दि.१८ एप्रिल रोजी समाजभूषण बलदेवराव पाटील म्हैसने (गुरुवर्य) यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंड होते, तर प्रमुख उपस्थिती आमदार अमोल मिटकरी, आमदार धीरज लिंगाडे, आचार्य हरीभाऊ वेरुळकर गुरुजी, प्रकाश वाघ महाराज, सत्यपाल महाराज, गुलाब महाराज, बबनराव चौधरी, दाळू गुरुजी यांची होती. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे हे होते.

मंत्र्यांसाठी एसी, तर जनता उघड्यावर!

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात भल्या मोठ्या संख्येने श्रीसदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी देशभरातून श्री सदस्य सकाळपासूनच मैदानात आले होते. याप्रसंगी मंत्र्यांसाठी एअर कंडीशनर होते, तर जनता राजा उघड्यावर होते. कार्यक्रम सरकारचा असल्याने सरकारने योग्य नियोजन करणे गरजेचे होते, मात्र नियोजन योग्य पद्धतीचे नसल्याने उष्माघातामुळे श्री सेवकांचा मृत्यू झाला, असे मत नाना पटोले यांनी अकोल्यातील कार्यक्रमात व्यक्त केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस