शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

अक्षय भालेराव हत्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करा; भीम सैनिक संघटनेची मागणी 

By संतोष येलकर | Published: June 14, 2023 5:14 PM

मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आले.

अकोला: नांदेड जिल्ह्यात बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या तरुणाची गावगुंडांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाइ करुन मृतक अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करीत भीम सैनिक संघटना अकोला शाखेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने तात्काळ ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यात यावे, कुटुंबियांना शस्त्रधारी सुरक्षा प्रदान करण्यात यावी, हत्या प्रकरण जलद गती न्यायालयाकडे सुपूर्द करुन प्रकरण तातडीने निकाली काढण्यात यावे व या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, इत्यादी मागण्यांसाठी भीम सैनिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे देण्यात आले. 

मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात भीम सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाइ सावळे, शंकर कंकाळ, रामदास अहिर, भाऊराव वानखडे, सुरेश वानखडे, गौतम सावळे, चंद्रभान मोरे, आकाश वानखडे, अमन घरडे, डाॅ.रेखा घरडे, भीमराव वानखडे, कैलास वानखडे, निखिल दामोदर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Akolaअकोला