शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आत्मदहनासाठी कुटुंबीय दिल्लीला रवाणा होताच फसवणुकीचा गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 18:39 IST

अकोला : शेतीत आलेले तुरीचे पीक विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने योग्य तपास न केल्यामुळे अकोल्यातील अग्रवाल कुटुंबीय दिल्लीला आत्मदहन करण्यासाठी अकोल्यातून रविवारी रवाना होताच जुने शहर पोलिसांनी मंगळवारी फसवणूक करणाºयांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देसुनील श्रीराम ठाकरे आणि मंगेश धोटे या दोघांनी अग्रवाल यांची फसवणूक केली होती. त्यामुळे अग्रवाल कुटुंबीयांनी या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दिली.न्याय न मिळाल्याने १५ आॅगस्ट रोजी दिल्लीत लाल किल्ल्यावर आत्मदहन करण्याचे पत्र लिहून गोपाल अग्रवाल यांचे कुटुंबीय रविवारी दिल्लीला रवाणा झाले.

अकोला : शेतीत आलेले तुरीचे पीक विक्री प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने योग्य तपास न केल्यामुळे अकोल्यातील अग्रवाल कुटुंबीय दिल्लीला आत्मदहन करण्यासाठी अकोल्यातून रविवारी रवाना होताच जुने शहर पोलिसांनी मंगळवारी फसवणूक करणाºयांविरुद्ध गुन्हा दाखल केला.गोपाल अग्रवाल मध्यवर्ती बस स्थानकासमोर विविध प्रकाशित वृत्तपत्रे विक्री करून कुटुंबाचे पालनपोषण करतात. याला जोड म्हणून त्यांनी मागील वर्षी मित्रांसोबत ठोक्याने शेती केली होती. त्यामध्ये आलेले तुरीचे पीक मित्रांनी परस्पर विक्री केले. त्याद्वारे आलेली रक्कम नियमानुसार गोपाल अग्रवाल यांना न देता हडप केली. ती रक्कम मागणी केली असता, पूर्वीच्या मित्रांनी स्थानिक गुंडांच्या मदतीने घरी येऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामध्ये सुनील श्रीराम ठाकरे आणि मंगेश धोटे या दोघांनी अग्रवाल यांची फसवणूक केली होती. त्यामुळे अग्रवाल कुटुंबीयांनी या प्रकरणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावर जुने शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हिरासिंग आडे यांनी थातूरमातूर चौकशी करीत प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणात पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रार दिली; परंतु चौकशी झाली नाही; मात्र न्याय न मिळाल्याने १५ आॅगस्ट रोजी दिल्लीत लाल किल्ल्यावर आत्मदहन करण्याचे पत्र लिहून गोपाल अग्रवाल यांचे कुटुंबीय रविवारी दिल्लीला रवाणा झाले; मात्र त्यांनी आत्मदहन करण्यापूर्वीच जुने शहर पोलिसांना जाग आली असून, त्यांनी मंगळवारी सदर दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस