शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आदिवासी शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 18:04 IST

तुळशीराम नामदेव शिंदे असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.

आलेगाव (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून ६२ वर्षीय वृद्ध शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना पिंपरडोळी येथे १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. विशेष म्हणजे सात दिवसांपासून सदर शेतकºयाचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. तुळशीराम नामदेव शिंदे असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.यावर्षी परतीच्या पावसाने शेतकºयाच्या तोंडातील घास पळवला. पावसामुळे हातात आलेले पीक गेले. त्यामुळे, पातूर तालुक्यातील पिंपळडोळी येथील तुळशीराम नामदेव शिंदे यांच्याकडे ४ एकर शेतात सोयाबीनचे पिक होते. परंतु सततच्या पावसामुळे त्यांना सोयाबीन सोंगता सुध्दा आले नाही. त्यामुळे पेरणीचा खर्च सुध्दा निघाला नाही. परिणामी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यात बँकेच्या कर्जाचे ओझे सुध्दा होते. या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्या केली. १३ नोव्हेंबर रोजी तुळशीराम शिंदे कुणालाही न सांगता घरून निघून गेले होते. गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली. १९ नोव्हेंबर रोजी वनपरिक्षेत्र आलेगांव अंतर्गत येत असलेल्या नवेगाव वनविभागाच्या जंगलामध्ये निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच आलेगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन पोटे,पद्माकर पातोंड ,दादाराव आढाव ,सुनील भाकरे हे घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांनी पंचनामा करुन सात दिवसापासून झाडाला लटकलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे.(वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरfarmer suicideशेतकरी आत्महत्या