शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

सोयाबीनचे पंचनामे संथ गतीने; मदत अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 10:40 IST

सोयाबीन उगवले नसलेल्या शेतातील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत संथगतीने सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील विविध भागात पेरणीनंतर सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी वाढतच असून, सोयाबीन उगवले नसलेल्या शेतातील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या सद्यस्थितीत सुरू आहेत. त्यामध्ये अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये महाबीज आणि इतर विविध खासगी बियाणे कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे करण्यात येत आहेत. सोयाबीन उगवले नसलेल्या शेतकºयांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच, बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील पंचनामे करण्याचे कृषी विभागामार्फत सुरू असलेले काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना नुकसान भरपाईची मदत मिळणार केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खासगी कंपन्यांकडून भरपाईवर प्रश्नचिन्ह!शासनाच्या निर्देशानुसार सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना बियाणे बदलून देण्यासंदर्भात ‘महाबीज’कडून कार्यवाही सुरू करण्यात आली असली तरी; खासगी बियाणे कंपन्यांकडून मात्र शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना खासगी बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२,४७३ तक्रारी; पंचनामे ४३०!४अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या २ हजार ४७३ शेतकºयांकडून ६ जुलैपर्यंत कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या असून, त्यापैकी केवळ ४३० शेतकºयांच्या तक्रारींचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्यासंदर्भात पंचनामे करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी