शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

सोयाबीनचे पंचनामे संथ गतीने; मदत अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 10:40 IST

सोयाबीन उगवले नसलेल्या शेतातील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत संथगतीने सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील विविध भागात पेरणीनंतर सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी वाढतच असून, सोयाबीन उगवले नसलेल्या शेतातील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या सद्यस्थितीत सुरू आहेत. त्यामध्ये अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये महाबीज आणि इतर विविध खासगी बियाणे कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे करण्यात येत आहेत. सोयाबीन उगवले नसलेल्या शेतकºयांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच, बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील पंचनामे करण्याचे कृषी विभागामार्फत सुरू असलेले काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना नुकसान भरपाईची मदत मिळणार केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खासगी कंपन्यांकडून भरपाईवर प्रश्नचिन्ह!शासनाच्या निर्देशानुसार सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना बियाणे बदलून देण्यासंदर्भात ‘महाबीज’कडून कार्यवाही सुरू करण्यात आली असली तरी; खासगी बियाणे कंपन्यांकडून मात्र शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना खासगी बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२,४७३ तक्रारी; पंचनामे ४३०!४अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या २ हजार ४७३ शेतकºयांकडून ६ जुलैपर्यंत कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या असून, त्यापैकी केवळ ४३० शेतकºयांच्या तक्रारींचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्यासंदर्भात पंचनामे करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी