शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

अकोला जिल्ह्यात १०३ हेक्टरवर उगवले नाही सोयाबीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 09:56 IST

बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील नुकसानाचे पंचनामे कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात सद्यस्थितीत खरीप पेरण्या सुरू असून, पेरणीनंतर १०३ हेक्टरवरील सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी १४९ शेतकऱ्यांनी २४ जूनपर्यत करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील नुकसानाचे पंचनामे कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यापैकी २४ जूनपर्यंत ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली असून, उर्वरित क्षेत्रावरील पेरणी सुरू आहे; परंतु १३ ते १७ जून या कालावधीत जिल्ह्यात पेरणी झालेल्या क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे प्राप्त होत आहेत. जिल्ह्यातील १०३ हेक्टर क्षेत्रावर पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या १४९ शेतकºयांच्या तक्रारी २४ जूनपर्यंत जिल्हा कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. शेतकºयांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पृष्ठभूमिवर जिल्ह्यात पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नसलेल्या शेतांमधील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आहे.जिल्ह्यात २४ जूनपर्यंत ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. त्यापैकी १०३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या १४९ शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सोयाबीन उगवले नसलेल्या शेतांमधील पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.-मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी