शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

रब्बी हंगांमातील पेरा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 18:31 IST

परतीच्या पावसाने काही भागात दमदार हजेरी लावल्याने रब्बी पिकांसाठी पोषक ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

अकोला: यावर्षी आॅगष्ट महिन्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने यंदा रब्बीचे क्षेत्र यंदा घटण्याची शक्यता निर्माण झाली होती; परंतु सप्टेंबर व नंतर परतीच्या पावसाने काही भागात दमदार हजेरी लावल्याने रब्बी पिकांसाठी पोषक ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.कृषी विभागाने त्यादृष्टीने नियोजन केले असून, महाराष्टÑ राज्य बियाणे (महाबीज)महामंडळाने बियाणे उपलब्ध केले आहे. यावर्षी प्रकल्पातील साठ्यात काही प्रमाणात वाढ झाल्याने रब्बी हंगामासाठी पाणी मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंतही वार्षिक सरासरी भरून काढणारा पाऊस पडला नव्हता. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र होण्याची भीती निर्माण झाली होती; परंतु सप्टेंबर महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडला तसेच परतीच्या पावसानेही बºयापैकी हजेरी लावल्याने यावर्षी सरासरी गाठली आहे. जिल्ह्यातील वाण व निर्गृणी प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असून, अकोला जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७९१ मि.मी. पाऊस अपेक्षीत असताना १६ आॅक्टोबरपर्यंत या जिल्ह्यात ८१५.९६ मि.मी. अर्थात २५ मि.मी. अधिक पाऊस पडला.त्यामुळे रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांनीदेखील मूग,उडीद काढलेल्या क्षेत्रावर हरभरा व जेथे सिंचनाची सोय आहे तेथील शेतकºयांनी गहू पिकाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात हरभरा पिक पेरणी मोठ्याप्रमाणावर होत असते तथापि मागील काही वर्षापासून पावसाच्या अनिश्चिततेमुळे हे पीक शेतकºयांना घेता आले नव्हते. यावर्षी थोडीफार पोषक स्थिती निर्माण झाली आहे.त्यादृष्टीने कृषी विभाग व शेतकºयांनी नियोजन केले आहे. जिल्ह्यात यावर्षी रब्बी ज्वारीचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. खारपाणपट्ट्यात ज्वारीची पेरणी करण्यात येणार आहे.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेदरम्यान, महाबीजने अमरावती विभागासाठी ७८ हजार क्ंिवटल हरभरा, गहू २५ हजार क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन केले आहे.राजविजय २०२,२०३ सह फुले, विक्रमा आदी हरभºयांच्या बियाण्यांवर अनुदान दिले जाणार आहे. शेतकºयांना हवे असलेल्या बियाण्यावंरही अनुदान दिले जाणार असल्याचे वृत्त आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी