शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

साध्या पद्धतीने लग्न; दुचाकीवरून पाठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 10:55 IST

वाहनांना बंदी असल्याने नवरदेवाच्या दुचाकीने नवरी सासरी गेली.

- संतोष गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कहातरूण : कोरोनाच्या हाहाकारामुळे उन्हाळ्यात लग्नसराईच्या कालावधीमध्ये ‘लॉकडाउन’ झाल्याने नियोजित विवाह सोहळे रद्द करून विवाहाच्या तारखांमध्ये बदल करण्यात येत आहे. विवाह सोहळ्यातील गर्दी टाळण्यासाठी आदर्श विवाह पार पडत आहेत. शिंगोली येथे सात ते आठ नागरिकांच्या उपस्थित सध्या पद्धतीने विवाह पार पडला. तसेच नवरदेव नवरीला नातेवाइकांनी मोबाइलवरून आॅनलाइन सहभागी होत शुभेच्छा दिल्या. वाहनांना बंदी असल्याने नवरदेवाच्या दुचाकीने नवरी सासरी गेली.‘लॉकडाउन’च्या काळात सात ते आठ लोकांच्या उपस्थितीत शिंगोली गावात ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळत आदर्श विवाह गुरुवारी सकाळी पार पडला. नववधू नवरदेवासह दुचाकीवर सासरी रवाना झाली. तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ येथील नवरदेव रूपेश ज्ञानदेव राऊत आणि बाळापूर तालुक्यातील शिंगोली येथील मीना शंकर बोर्डे या दोघांचा विवाह सोहळा साध्या पद्धतीने ‘सोशल डिस्टन्सिंग’ ठेवून पार पडला. नवरदेव आणि नवरीसह उपस्थित असलेल्या आठ ते दहा लोकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापरसुद्धा यावेळी केला. विशेष म्हणजे, या लग्नात नातेवाइकांनी आॅनलाइन मोबाइलवरून सहभागी होत अक्षता टाकत वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.जमावबंदी असल्याने सगळे रीतिरिवाज बाजूला ठेवून अगदी साध्या पद्धतीने दहा लोकांच्या उपस्थितीत शिंगोली येथे आदर्श विवाह संपन्न झाला. विवाहासाठी नवरदेव दुचाकीवरून वधूच्या घरी दाखल झाला होता. या विवाह सोहळ्याला शिंगोली गावचे सरपंच महेश बोर्डे, शंकर बोर्डे, शेषराव बोर्डे, श्रीकांत ताथोड यांच्यासह सात ते आठ नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोलाmarriageलग्न