शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

स्वच्छतेसाठी शिरपूर ग्रामपंचायत सरसावली; गावभरात ठेवणार कचरापेट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 15:50 IST

कचरा होऊ नये म्हणून गावभरात कचरापेट्या ठेवण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): जैनांची काशी आणि प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या शिरपूरला स्वच्छ ग्राम बनविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सरसावले आहे. गावात स्वच्छता राखण्यासाठी विविध उपाय केले जात असतानाच रस्त्यावर कचरा होऊ नये म्हणून गावभरात कचरापेट्या ठेवण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करणार आहे.शिरपूर जैन ही वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहेच शिवाय प्रसिद्ध तीर्थस्थळ आणि जैनांची काशी म्हणूनही देशभरात ओळखले जाणारे गावही आहे. या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे देशभरातील लाखो भाविकांचे येथे आवागमन सुरू असते. आता या तीर्थक्षेत्राचा आमुलाग्र विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येत असून, देशभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर येथे कायम स्वच्छता राहावी म्हणून ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावभरात प्लास्टिकच्या कचरा पेट्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार पेठ, व्यापारी लाईन, धार्मिक स्थळे आदि ठिकाणी ५७ कचरापेट्या ग्रामपंचायतच्यावतीने ठेवल्या जाणार आहेत. ओला कचरा, सुका कचºयाचे स्वतंत्र संकलनगावात केवळ कचरापेट्या ठेवून स्वच्छता राखणे हाच ग्रामपंचायतचा उद्देश नसून, कचºयाची योग्य विल्हेवाट लावता यावी, कचरा विलगीकरणात अडथळा येऊ नये, तसेच भावी काळात कचरा प्रक्रियाही राबविता यावी म्हणून ओला कचरा आणि सुका कचरा टाकण्यासाठी वेगवेगळ्या कचरापेट्या ग्रामपंचायत ठिकठिकाणी ठेवणार आहे. यामुळे आपसूकच कचरा विलगीकरण आणि घनकचरा व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन