शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

तेल्हारा तालुक्यातील सदरपूर येथे भीषण पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 20:58 IST

तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी गटग्रामपंचायतमधील सदरपूर येथील पाणी पुरवठा काही महिन्यांपासून बंद आहे. पाणी पुरवठा सुरू करण्याकरिता येथील  नागरिकांनी ५ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तहसीलदारांना  निवेदनाद्वारे दिला आहे. 

ठळक मुद्देगेल्या अनेक महिन्याभरापासून गावाचा पाणी पुरवठा बंदग्रामस्थांचा ५ डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारातहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील चितलवाडी गट ग्रामपंचायतमधील सदरपूर येथील पाणी पुरवठा काही महिन्यांपासून बंद आहे. पाणी पुरवठा सुरू करण्याकरिता येथील  नागरिकांनी ५ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तहसीलदारांना  निवेदनाद्वारे दिला आहे. तेल्हारा तालुक्यातील सदरपूर येथील प्रकाश सुरेश मेतकर व मीरा भास्कर मे तकर या शेतमजुरांनी गावातील पाणी पुरवठा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद  असल्याबाबत लेखी अर्जाद्वारे संबंधित विभागास कळविले होते; परंतु दिलेल्या  तक्रारीकडे संबंधित विभागाने लक्ष न दिल्यामुळे अखेर ५ डिसेंबरपासून बेमुदत  उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला. हे उपोषण पाणी पुरवठा सुरळीत  होईपर्यंत राहील व या दरम्यान कोणतीही हानी झाल्यास शासन जबाबदार  राहील, असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाच्या प्रति संबंधित विभागास  दिल्या आहेत. 

टॅग्स :Telharaतेल्हाराWaterपाणी