शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

टोमॅटोवर व्हायरसच्या अफवेमुळे झाली भावात घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 04:19 IST

मोठी अडचण निर्माण झाली आहे. टोमॅटो हे पीक पुणे, नारायणगाव, नाशिक, सटाणा या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, विदर्भातही खरीप आणि रब्बी मिळून जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकरी टोमॅटो पीक घेतात.

अकोला : टोमॅटो पिकावर तिरंगा व्हायरस आल्याची अफवा पसरल्यामुळे टोमॅटो पिकावर संकट आले आहे. टोमॅटो खरेदी करताना ग्राहकही विचारणा करत असल्याने विक्रेत्यांना उत्तर देतानामोठी अडचण निर्माण झाली आहे. टोमॅटो हे पीक पुणे, नारायणगाव, नाशिक, सटाणा या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, विदर्भातही खरीप आणि रब्बी मिळून जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकरी टोमॅटो पीक घेतात. हेक्टरी २२ ते २५ टन उत्पादन घेतले जाते.तिरंगा व्हायरस आल्याची अफवा पसरल्याने टोमॅटो घेताना ग्राहक सावधानता बाळगत आहेत. त्यामुळे टोमॅटोचे दर घटले आहेत. याचा फायदा व्यापारी घेताना दिसत असून, घाऊक बाजारात १० ते १५ रुपये किलोने विकला जाणार टोमॅटो ५ ते १० रुपयापर्यंत खाली आले आहेत. याबाबत अनेक तज्ज्ञांनी आरोग्याला घातक नसल्याचे सांगितले.टोमॅटोवर आलेला रोगआणि कोविड-१९ यांचा दुरान्वये सुद्धा कोणताही संबंध नाही. टोमॅटोविषयी उगीचच गैरसमज पसरवूनये, असे आवाहन फलोत्पादन आयुक्त डॉ. बी. एन. एस. मूर्ती, माकपच्या किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केले आहे.टोमॅटोवर तिरंगा व्हायरस आला याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. पिकांवर कीड, रोग येत असतो हे सामान्य आहे. त्याचे व्यस्थापन करण्यात येते. म्हणून मानवी आरोग्याला त्याचे कुठलेच नुकसान होत नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता टोमॅटो खरेदी करावे.डॉ. एस. एम. घावडे, विभाग प्रमुख, भाजीपाला शास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

 

टॅग्स :Akolaअकोला