शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

‘एनएमएमएस’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:30 IST

अकोला: केंद्र शासनाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.

ठळक मुद्देइयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘एनएमएमएस’ परीक्षा घेतली जाते. भारतातून एक लाख विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ परीक्षा उत्तीर्ण केल्यास शिष्यवृत्ती दिली जाते.महाराष्ट्रातील १0 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

अकोला: केंद्र शासनाच्यावतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी, या उद्देशाने ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी १२ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागासह विज्ञान अध्यापक मंडळाने केले आहे.इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘एनएमएमएस’ परीक्षा घेतली जाते. ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांच्या आत आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. भारतातून एक लाख विद्यार्थ्यांना ‘एनएमएमएस’ परीक्षा उत्तीर्ण केल्यास शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्रातील १0 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांला सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती; परंतु आता त्यात वाढ करण्यात आली असून, वर्षाला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अकोला जिल्ह्यातून दरवर्षी या परीक्षेला अडीच ते तीन हजार विद्यार्थी बसतात. ही शिष्यवृत्ती आठवी ते बारावीपर्यंत देण्यात येते; परंतु त्यासाठी विद्यार्थ्याला प्रत्येक वर्गाची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करावी लागते. गतवर्षी जिल्ह्यातून एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी ३५0 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यंदा त्यात वाढ झाली पाहिजे. त्यासाठी आठवी वर्गातील विद्यार्थ्यांनी ‘एनएमएमएस’ परीक्षेसाठी नोंदणी करावी, असे शिक्षण विभागासह जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, अनिल मसने, ओरा चक्रे, अनिल जोशी यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीexamपरीक्षा