शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

रेल्वे ब्रिज झाला जीर्ण : रेल्वे दादऱ्याच्या पायऱ्या तुटल्याने दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 21:01 IST

बल्लारपूच्या घटनेची मूर्तिजापुरात पुनरावृत्ती होण्याची शक्यता

संजय उमक

मूर्तिजापूर : रेल्वे ब्रिज (दादरा) पुलाच्या पायऱ्या खचून अपघात झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. त्यामुळे हा ब्रिज रेल्वे प्रशासनाने बंद केला होता. प्रवासी पायऱ्या चढत असताना ही घटना घडली. मात्र, हा ब्रिज जीर्ण झाल्याने बल्लारपूर येथील घटनेची पुनरावृत्ती मूर्तिजापुरातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर तिकिट घर ते शकुंतला प्लॉट फॉर्मपर्यंत फुट ओव्हर ब्रिज आहे. हा ब्रिज चार प्लॅटफॉर्मला जोडला आहे. हा पूल इंग्रज कालीन असून, आता जीर्ण झाला आहे. विशेषतः या पुलाच्या पायऱ्या लोखंडी असल्याने त्या गंजून जीर्ण झाल्या आहेत. २३ नोव्हेंबर रोजी काही प्रवासी या ब्रिजवरुन प्लॅटफॉर्मकडे जात असताना त्या पायऱ्या तुटल्या. त्यात दोन प्रवाशांचे पाय अडकून जखमी झाल्याची माहिती आहे.

रविवारी बल्लारपूर येथे अशीच घटना घडून १३ प्रवाशी वीस फूट उंचीवरून पडल्याने जखमी झाले. या ब्रिजची स्थिती बघता या घटनेची पुनरावृत्ती मूर्तिजापुरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, अपघातानंतर तिकीट घराकडील चढण्या-उतरण्याचा रस्ता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी बंद केला आहे. बल्लारपूरची पुनरावृत्ती होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Akolaअकोला