शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘मिशन दिलासा’कडे प्रशासनाचा कानाडोळा; मोर्णा महोत्सवाला देण्यात आले प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:19 IST

अकोला: जिल्हा प्रशासनामार्फत गत वर्षभराच्या कालावधीत मोर्णा स्वच्छता अभियान आणि नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवाला प्राधान्य देण्यात आले असले तरी, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन दिलासा’कडे मात्र प्रशासनाकडूनच कानाडोळा करण्यात आला आहे.

अकोला: जिल्हा प्रशासनामार्फत गत वर्षभराच्या कालावधीत मोर्णा स्वच्छता अभियान आणि नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवाला प्राधान्य देण्यात आले असले तरी, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन दिलासा’कडे मात्र प्रशासनाकडूनच कानाडोळा करण्यात आला आहे.जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाºयांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनामार्फत ‘मिशन दिलासा’ सुरू करण्यात आले. त्यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देणाºया साहित्याचे वाटप करणे तसेच शेतकरी आत्महत्या होणार नाही, यासाठी जिल्ह्यातील गावागावांत शेतकºयांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत होता. गत दीड वर्षाच्या कालावधीत मात्र शेतकरी कुटुंबात आत्महत्या होणार नाही, यासाठी गावागावांमध्ये प्रबोधन करण्याचा उपक्रम बंद पडला आहे. तसेच लोकसहभागातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगाराभिमुख साहित्याचे वाटप करण्याच्या उपक्रमाची गतीदेखील मंदावली आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये जिल्ह्यातील चार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पीठ गिरणी (चक्की), शिलाई मशीन असे रोजगार उपलब्ध करून देण्याचे साहित्य वाटप करण्यात आले होते. त्यानंतर मात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देणाºया साहित्याचे वाटप करण्यात आले नाही. त्यानुषंगाने गत वर्षभराच्या कालावधीत जिल्हा प्रशासनामार्फत मोर्णा स्वच्छता मोहीम आणि नुकताच पार पडलेला मोर्णा महोत्सवाला प्राधान्य देण्यात आले असले तरी, जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा देणाºया ‘मिशन दिलासा’कडे प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात आल्याचे वास्तव आहे. 

‘मिशन दिलासा’ जिल्ह्यातील शेतकºयांच्या दृष्टीने पथदर्शी प्रकल्प आहे. शेतकºयांना दिलासा देणाºया या उपक्रमाला अधिकारी-कर्मचाºयांसह जिल्ह्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे मोर्णा महोत्सवाप्रमाणेच ‘मिशन दिलासा’कडेही जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.- प्रशांत गावंडेशेतकरी जागर मंच, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी