शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

डाक विभाग ४० गुणवंत विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती!

By atul.jaiswal | Updated: September 5, 2022 13:54 IST

अकोला मुख्यालय पोस्टल विभागाचे प्रवरडाक अधीक्षक संजय आखाडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची फिलाटली (टपाल तिकिटांचे संकलन किंवा अभ्यास) कडे वाढलेली आवड लक्षात घेऊन विभागाने ही योजना सुरू केली आहे.

अकोला : भारतीय डाक विभागातर्फे दीनदयाल स्पर्श योजनेंतर्गत ४० गुणवंत विद्यार्थ्यां दरवर्षी सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.

अकोला मुख्यालय पोस्टल विभागाचे प्रवरडाक अधीक्षक संजय आखाडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची फिलाटली (टपाल तिकिटांचे संकलन किंवा अभ्यास) कडे वाढलेली आवड लक्षात घेऊन विभागाने ही योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत इयत्ता ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. यामध्ये प्रादेशिक स्तरावर ४० उत्कृष्ठ नोंदींना शिष्यवृत्ती दिली जाईल. 

इयत्ता ६ ते ९ मधील चार श्रेणींमध्ये प्रत्येकी दहा अर्जदाराने अर्ज करणारा विद्यार्थी आणि अर्जदार यांच्या शाळेतील फिलाटली क्लबचा सदस्य असणे बंधनकारक आहे. सहभागी व्यक्तीचे पोस्ट ऑफिसमध्ये स्वतःचे फिलाटेलिक डिपॉझिट खाते देखील असले पाहिजे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र होण्यासाठी अंतिम परीक्षेत किमान ६० टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.

निवड प्रक्रिया दोन टप्प्यांचीया योजनेसाठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यांची आहे. प्रथम फिलाटली क्विझची लेखी परीक्षा होईल. त्या नंतर जे विद्यार्थी या लेखी परीक्षेत पात्र असतील त्यांना फिलाटेली वर आधारित प्रकल्प सर्कल कार्यालय येथे सादर करावा लागेल. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन अकोला डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक अकोला विभाग श्री संजय आखाडे यांनी केले आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस